Page 12 of मुसळधार पाऊस News

गेल्या २४ तासांत चार जणांचा मृत्यू झाला. तर ७२ जनावरे दगावली आहेत. ८५ महसूल मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली. पिके पाण्यात…

नगर, पाथर्डी, शेवगाव, जामखेड, श्रीगोंदा, कर्जत तालुके पुन्हा जलमय झाले आहेत. शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. पुरात अडकलेल्या २२७ नागरिकांची सुटका…

शिरूरमधील काही गावांमधील शेतकऱ्यांचे पशुधनही वाहून गेले, तर अनेकांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याचे पाणी शिरल्याने नुकसान झाले.

Mumbai Heavy Rainfall : यंदा मुंबईतही खूप पाऊस पडला असून मुंबईबाहेरील धरणक्षेत्रातही मुबलक पाऊस पडला असून मुंबईला पाणी पुरवठा करणारी…

Maharashtra Weather Update : पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना दूरध्वनी करून साकत गावात अडकलेल्या नागरिकांना…

जिल्ह्याच्या विविध भागांत रोज पाऊस सुरू आहे. त्यातून शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

दोन दिवसापासून सार्वत्रिक पाऊस नसला तरी काही भागात कोसळधार पाऊस हजेरी लावत आहे.

गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत आतापर्यंत सप्टेंबरमध्ये शहरात जास्त पाऊस नोंदवला गेला आहे. शुक्रवारपर्यंत शिवाजीनगर येथे २३७.०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली

कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण तालुक्यात ढगफुटी सदृश झालेल्या पावसामुळे शेकडो एकरवरील पिके पाण्याखाली गेली असून, अनेक घरांचेही…

Maharashtra Weather Today सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

गेले दोन दिवस राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा काही भागात मुसळधार पाऊस कोसळला. मुंबईतील पश्चिम उपनगरांत शुक्रवारी…