Page 14 of मुसळधार पाऊस News

बाणगंगा तलावातील पाणीपातळी प्रचंड वाढल्याने पाण्याचा योग्य विसर्ग करण्यासाठी स्थानिक रहिवासी आणि ट्रस्टकडून प्रयत्न सुरू आहेत, मात्र तलावाच्या तळाशी असलेले…

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत पुढील दोन-तीन दिवस मेघगर्जनेसह…

सूरज अशोक राजगुरू (वय ३०) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

राज्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी, महापुरामुळे १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टरचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा ३० जिल्ह्यांना फटका बसला…

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे डहाणू तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये चिकू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

अग्रणी नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने रब्बी हंगामाची पेरणी दसऱ्यापर्यंत पुढे जाण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुक्यातील कामिनी नदीला आलेल्या पुरामुळे पुलावरून जात असताना एक तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून रोपांची साधारणपणे जानेवारी ते फेब्रुवारी, जून ते जुलै व नोव्हेंबर या तीन हंगामात पुनर्लागवडीसाठी शेती केली…

लातूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मंगळवारी जोरदार पाऊस झाला असून, सोयाबीनसह खरिपातील पिके धोक्यात आली आहेत.

पुढील दोन दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या कालावधीत काही ठिकाणी कमी वेळात…

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि पाचोरा तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे.

शहरातील लालबाग भागात पावसामुळे अडकलेल्या १२ व्यक्तींची तर टांगा स्टॅण्ड भागात घरात अडकलेल्या एका महिलेची अग्निशमन विभागाच्या पथकाने सुखरूप सुटका…