Page 6 of मुसळधार पाऊस News

शहरासह जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून संततधार सुरु असून नद्या, नाले दुथडी भरुन वाहत आहेत.

गेल्या दहा तासांत पावसाने शहारासह दोन्ही उपनगरांना झोडपून काढले असून अनेक ठिकाणचे सखल भाग जलमय झाले आहेत.

२० ते २६ नोव्हेंबर या कालावधीमध्ये २० सप्टेंबरपासून ते २६ सप्टेंबरपर्यंत फक्त सहा दिवसात ३५७ जनावरे दगावली.

वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे, विजेचे खांब कोसळले असून याचा परिणाम शहरातील वीज पुरावठ्यावर झाला आहे यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील ८ जिल्हे तसेच सोलापूर येथील जिल्हाधिकार्यांशी रविवारी सकाळी संपर्क करुन पावसाच्या, मदतकार्याच्या स्थितीचा आढावा घेतला.

नवी मुंबई शहरातील ऐरोली दिघा परिसरात मागील २४ तासात १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई , ठाणे, पालघर,रायगड, पुणे घाट परिसर आणि नाशिक घाट परिसराला आज अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा आढावा घेतला. प्रत्येक ठिकाणी मदतकार्यात केल्या जात असलेल्या उपाययोजना…

जळगाव जिल्ह्यात शनिवारी रात्री पुन्हा बऱ्याच तालुक्यांना जोरदार पावसाने तडाखा दिला.नदी व नाल्यांना मोठे पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क त्यामुळे…

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह सोलापूरमध्ये पावसाचा जोर कायम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला परिस्थितीचा आढावा.

भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या सुचनेनुसार, ठाणे जिल्ह्याला रविवारी, आज रेड अलर्ट जारी केले आहे. परंतू, शनिवारी रात्री पासूनच जिल्ह्यातील…

जायकवाडी धरणाच्या क्षेत्रात शनिवारी रात्रभर पाऊस झाल्याने पूरस्थिती आणखी गंभीर झाली असून झाली आहे.त्यामुळे पैठण शहरात पाणी घुसू शकते, असा…