Page 7 of मुसळधार पाऊस News

जायकवाडी धरणाच्या क्षेत्रात शनिवारी रात्रभर पाऊस झाल्याने पूरस्थिती आणखी गंभीर झाली असून झाली आहे.त्यामुळे पैठण शहरात पाणी घुसू शकते, असा…

या पावसाळ्यात मराठवाड्यातील २८५७ गावांत शेती बाधित झाली आहे. जूनपासून आतापर्यंत मराठवाड्यात पावसाने ९० बळी घेतले आहेत.

रात्रीतून पाणी वाढत गेलं. घरातील मंडळींनी जीव वाचवला. पण दारातील १७ जर्सी गायी दावणीला दगावल्या. १० गायी आणि त्यांची १५ वासरंही…

सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा प्रदेश अशी ओळख झालेल्या या भागात शेतीचे अर्थकारण बिघडलेच आहे. त्याचे भयावह परिणाम समोर येण्याची भीती आहे.

जतच्या पूर्व भागातील संख अप्परमधील माडग्याळ, मुचंडी व तिकोंडी या कर्नाटक सीमेलगत असलेल्या भागात सरासरीच्या दीडपट पाऊस एकाच दिवशी झाल्याने…

जिल्ह्याच्या दक्षिण भागातून वाहणारी सीना नदी दुथडी भरून वाहते, तेव्हा तिच्या नदीपात्रातून ५० हजार क्युसेक पाणी वाहू शकते, परंतु पुरावेळी…

मागील तीन दिवसांपासून शहरात रिमझिम पाऊस सुरूच होता. मात्र पुढील तीन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

या संकटामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे. गावात, घरात, शेतात, इतकेच काय महामार्गावरदेखील पुराचे पाणी आले होते.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, केंद्र सरकारने पंजाब, बिहारला मदत केली. मात्र, महाराष्ट्राला मदत देण्यात येत नाही.

नंदुरबार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने येथे आयोजित पथ संचलनादरम्यान शनिवारी वादळी वारा आणि त्यानंतर मुसळधार पाऊस सुरु झाला.कार्यकर्त्यांनी कुठेही…

पावसाने पाटण तालुक्यातील शेतीचे नुकसान केले.अशा ओल्या दुष्काळीस्थितीत केवळ तेराशेच पंचनामे करून प्रशासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप विक्रमबाबा पाटणकर यांनी…

शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता सुरू झालेल्या पावसाने रात्रीपासून जोर धरला असून शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती.