Page 5 of बारावीची परीक्षा News

इ. १२ वीच्या परीक्षा व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या पुढाकारातून, जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वॉर रूम’ स्थापन करण्यात आली आहे.

भारतनगरमधील गवळी प्लॉटमध्ये वास्तव्य असलेल्या प्रथमेश बाळासाहेब बिराजदार असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो खासगी अकादमीमध्ये बारावीचे शिक्षण घेत होता.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित बारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली. उपराजधानीत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा फटका विद्यार्थ्यांना…

सहा महत्वाच्या खात्याचे राज्यमंत्री असलेले पंकज भोयर यांनी बारावीच्या एका परीक्षा केंद्राकडे अचानक मोर्चा वळवीला!एनवेळी केंद्राला भेट देऊन पाहणी केली.

माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची बारावी बोर्डाची परीक्षा आज पासून सुरू झाली. या परीक्षार्थ्यांचे इंदापूर महाविद्यालयामध्ये गुलाब फुले देऊन उस्फुर्त…

विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्वाची मानली जाणा- या इयत्ता बारावीच्या परीक्षेस आज पासुन सुरुवात झाली शिरुर तालुक्यातील ७ केंद्रावरुन ५३२२ विद्यार्थी यंदा…

विभागात एकूण १ लाख ८५ हजार ३३० विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यात परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

गेल्या पाच वर्षांत गैरमार्ग प्रकरण आढळलेल्या ८१८ परीक्षा केंद्रांवरील परीक्षा संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षा केंद्र संबंधित कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली…

परीक्षा काळात विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत विभागीय मंडळाच्या वतीने मदतवाहिनी सुरू करण्यात आली…

विद्यार्थ्यांनी भयमुक्त राहून परीक्षा द्यावेत यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमांतून राज्यभरात उद्या ११ फेब्रुवारी २०२५ पासून बारावीची सुरू होत आहे.

Tips for board exams: परीक्षेच्या भीतीमुळे महत्वाच्या वस्तू घरी विसरतात. तर सेंटरला गेल्यानंतरही काही सूचनांचं पालन करत नाहीत. मात्र विद्यार्थ्यांनो…