Page 14 of बारावी निकाल २०२५ News
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन घोषित करण्यात आल्यामुळे गुणवंतांचा शोध घेण्यासाठी…
बारावीच्या परीक्षेच्या निकालात गेल्या वर्षीच्या तुलनेत ९ टक्क्यांची सुधारणा घडवून आणत यंदा अमरावती विभागाने ९१.८५ अशी टक्केवारी गाठली आहे.
मार्च २०१४ मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेत सांगली जिल्ह्याचा निकाल ९०.९१ टक्के लागला असून, पास होणा-यांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यातील…
कोल्हापूर विभागाने बारावीच्या निकालात प्रथमच सरासरी नव्वदीची पायरी ओलांडली. या विभागात ९१.५४ टक्के इतका निकाल लागला असून, तो आजवरच्या इतिहासात…
बारावीच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार अंतर्गत मूल्यमापनाचे २० टक्के गुण संबंधित शाळांच्या हाती दिल्याचा परिणाम म्हणून यंदा बारावीच्या परीक्षेत राज्यात तब्बल ९०.०३…
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या एकुण ७०७ महाविद्यालयांपैकी ५००हून अधिक महाविद्यालये विद्यापीठाशी कायमस्वरूपी संलग्न नसल्याची माहिती मुंबई विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षक…
शिक्षक मूल्यांकन न करणाऱ्यावर ठाम राहिले तर गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी सेवानिवृत्त शिक्षकांकडून मूल्यांकन करून घेण्याची तयारी मंडळाने सुरू केली आहे.
उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार आणखी आठवडाभर जरी कायम राहिला तर यंदाचा बारावीचा निकाल मे महिन्यात जाहीर…
नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने त्यासाठी हव्या असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तहसीलदार कार्यालयातील…
मार्चमध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. एकूण १०६० विद्यार्थ्यांपैकी ९०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले…
बारावीच्या निकालात लातूर विभागाने राज्यात चौथे, तर विभागात अग्रस्थान पटकावले. दहावीपेक्षा बारावीच्या निकालात विद्यार्थ्यांनी २० टक्क्यांनी प्रगती केली.
परीक्षार्थी निर्माण करण्यापेक्षा जगण्याची साधने सहजपणे मिळू शकतील, अशा व्यवस्थेवर जर भर दिला नाही, तर आणखी एका दशकानंतरची स्थिती भयावह…