
राज्य मंडळाने जाहीर के लेल्या बारावीच्या निकालात पुणे विभागाचा निकाल ९९.७५ टक्के लागला.
बारावीचे निकाल लागल्यानंतर त्याविषयी तक्रारी किंवा आक्षेप नोंदवण्यासाठी शिक्षण मंडळानं संबंधित अधिकारी, त्यांचे मोबाईल क्रमांक आणि मेल आयडी दिले आहेत.
यंदा बारावीच्या निकालांमध्ये कोकण विभागानं बाजी मारली असून राज्यात सर्वाधिक ९९.८१ टक्के निकाल कोकण विभागाचा लागल्याची आकडेवारी शिक्षण विभागानं दिली…
बारावीच्या परीक्षा करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द कऱण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर आता राज्य सरकारने बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने CBSE च्या १२वीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर गुजरात बोर्डाने देखील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय…
उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार ऑनलाइन निकाल
यंदाच्या बारावीच्या वाढलेल्या निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या बहुतांश जागा ‘इनहाऊस’
वेगवेगळ्या महाविद्यालयांच्या बाहेर पावसा-पाण्यात लांबच लांब रांगा लावणारे, महागडे अर्ज व माहितीपुस्तिकांवर हजारो रुपये खर्चणारे, त्यानंतर ‘कटऑफ’ पाहण्यासाठी म्हणून तंगडतोड…
अंतर्गत मूल्यांकनाचा फायदा, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची चढाओढ आदी बाबी बारावीचा निकाल उंचावण्यास कारणीभूत ठरल्या असल्या
फेब्रुवारी २०१५ मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेसाठी उरण तालुक्यातील एक हजार ७५० विद्यार्थी व विद्यार्थिनी बसले होते.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या, बुधवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर…
‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’तर्फे मार्च, २०१५मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवार २७मे रोजी जाहीर करण्यात…
बारावीच्या निकालाने आजवरचे जे उच्चांक मोडले आहेत, ते राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारल्याचे द्योतक आहे, असा दूधखुळा समज होण्याची दाट शक्यता…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांनी उत्कृष्ठ यश संपादन केले…
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत नाशिक विभागाचा ८८.७१ टक्के निकाल लागला असून गतवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी उत्तीर्णतेत आघाडी घेतली. विभागात उत्तीर्णतेत धुळे…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा नागपूर विभागाचा निकाल ८९. ५० टक्के लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झालेले कॉपीचे प्रमाण बघता…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन घोषित करण्यात आल्यामुळे गुणवंतांचा शोध घेण्यासाठी…
बारावीच्या परीक्षेच्या निकालात गेल्या वर्षीच्या तुलनेत ९ टक्क्यांची सुधारणा घडवून आणत यंदा अमरावती विभागाने ९१.८५ अशी टक्केवारी गाठली आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.