scorecardresearch

बारावीचा निकाल

इयत्ता बारावी (HSC)हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातला महत्त्वपूर्ण टप्पा असतो. हा टप्पा पार झाल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी मिळते. बारावीच्या परीक्षेवर सर्व विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असते. दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना एकाच पद्धतीने प्राथमिक शिक्षण दिले जाते.


पुढे दहावीनंतर त्यांना आपल्या आवडीनुसार आणि कौशल्यानुसार विज्ञान, वाणिज्य आणि कला या तीन शाखांपैकी एका शाखेची निवड करुन महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. पुढील शिक्षण घेण्याच्या उद्देशाने बरेचसे लोक अकरावी आणि बारावी यांमधील अभ्यासक्रमाचा एकत्र अभ्यास करायला सुरुवात करतात. बारावीची परीक्षा ही प्रामुख्याने दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान असते. एचएससीव्यतिरिक्त अन्य बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक वेगवेगळे असते. परीक्षा झाल्यानंतर २ ते ३ महिन्यांमध्ये म्हणजेच साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर केला जातो. जे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण होतात. त्यांना झालेली चुक सुधारण्यासाठी संधी दिली जाते. ज्या विषयामध्ये कमी गुण मिळाले आहेत, त्या विषयाची पुन्हा परीक्षा पुन्हा देता येते. फेरपरीक्षा या जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये होतात आणि ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये फेरपरीक्षांचे निकाल देखील लागतात. जेणेकरुन अनुत्तीर्ण विद्यार्थ्याला पुढील वर्गामध्ये जाण्यासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येईल.


बारावीचा निकाल हा प्रत्येकासाठी महत्त्वपूर्ण क्षण असतो. लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेज/सदरावर बारावीच्या निकालाबाबतची सविस्तर माहिती पाहायला मिळेल. त्याशिवाय फेरपरीक्षा, त्यांचे निकाल आणि अन्य गोष्टींशी संबंधित बातम्या वाचायला मिळतील.


Read More
SSC HSC exam-3
दहावी, बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाचा मोठा निर्णय

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी, बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे.

student new
ओबीसींसाठीचे वसतिगृह, स्वाधार योजना कागदावरच, दहावी, बारावीचे निकाल लागले तरी काहीच हालचाल नाही

ग्रामीण भागातील ओबीसी, व्हीजे, एनटी आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षण घेण्यात मुख्य अडसर आहे तो निवास आणि भोजनव्यवस्थेचा.

12th Pass HSC students Important Update Mumbai University Admissions Merit List Timetable How To Pre register
HSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा! पदवी प्रवेशाची पहिली मेरिट लिस्ट ‘या’ दिवशी लागणार

Degree College Admission Maharashtra: MSBSHSE HSC निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी पदवी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले…

hsc result
HSC Result : यंदा शाळांच्या निकालात घसरण, मागील वर्षी ३२ शाळा तर यंदा ११ शाळांचा १०० टक्के निकाल

महाराष्ट राज्य माध्यमिक आणि  उच्च माध्यमिक विभागाच्यावतीने एचएससी अर्थात बारावीचा निकाल जाहिर झाला असून नवी मुंबईचा निकाल ८९.५७ टक्के इतका लागला…

maharashtra hsc results
वाशीम: बारावीच्या परीक्षेत राज्यभरातील १ लाख २३ हजार ९०३ विद्यार्थी अनुत्तीर्ण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल २५ मे रोजी दुपारी…

12th result student
Maharashtra HSC Result 2023 : निकाल, गुणवंतांमध्ये घट; राज्याचा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के, पुन्हा कोकण विभाग अव्वल

Maharashtra HSC 12th Result 2023 निकाल घटण्याबरोबरच राज्यातील गुणवंतही घटले आहेत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले…

12th result student
अन्वयार्थ : निकालानंतरचे आव्हान!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मागील वर्षांपेक्षा सुमारे तीन टक्क्यांनी कमी लागला, हे…

sharad gosavi
बारावीचा निकाल जाहीर करणाऱ्या राज्य मंडळ अध्यक्षांचा असाही योगायोग

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला.

Maharashtra Board HSC 12th Result 2023
नवी मुंबईचा ८९.५७ टक्के निकाल नवी मुंबईतही मुलींची बाजी

नवी मुंबईचा ८९.५७  टक्के निकाल लागला असून ९१.४९ टक्के मुलीं पास झाल्या असून नवी मुंबई शहरात ही मुलींनी बाजी मारली…

संबंधित बातम्या