इंदापूर News

विणीच्या हंगामासाठी गेल्या सहा महिन्यांपासून इंदापुरातील तहसील कार्यालयाच्या आवारातील चिंचेच्या झाडांवर वास्तव्यासाठी आलेल्या चित्रबलाक पक्ष्यांनीही मायदेशी जाण्यासाठी आता आवराआवर सुरू…

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील विविध कारखाने आणि सरकारच्या निष्काळजीपणामुळे उजनीचे पाणी दूषित झाले आहे.

बारामतीत बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय, बारामती शहर पोलीस ठाण्याला भेट देत माध्यमांशी संवाद साधला. अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय…

४७ वर्षांपूर्वी पाण्यात बुडालेल्या अनेक गावांच्या पाऊलखुणा दिसू लागल्या आहेत. लवकरच प्राचीन पळसनाथाच्या मंदिर परिसरातील पाणीपातळी कमी होऊन हे मंदिर…

इंदापूरमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखांना अजित पवार यांच्या ताब्यात आहे. मात्र, हा कारखाना डबघाईला आला आहे.

डिकसळचा ब्रिटिशकालीन पुल पाण्याबाहेर आला असून प्राचीन अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांची पावले उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राकडे वळू लागली आहेत.

उजनी धरण पाणलोट परिसरातील शेतकरी आता पारंपरिक ऊस पिकाला बगल देत, केळी लागवड करायला पसंती देत आहेत.

अठ्ठावीस वर्षानंतर आता कुठे मच्छिमारांना चांगले दिवस आले असताना पुन्हा अवैध मासेमारी करून मत्स्यबीज व लहान मासे मारले जाऊ लागले…

कार्यशाळेत तालुक्यातील पाच गावातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. नेट ब्लूम पुढे म्हणाले की, भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला…

मागील काळातही इंदापूर तालुक्यातील इंदापूर, भिगवण,वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वारंवार शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या शेळ्या चोरीला जाण्याचे प्रकार घडत होते.

पाचशेहून अधिक संख्येतील फ्लेमिंगो पळसदेव येथे उजनी धरण पाणलोट परिसरात येऊन दाखल झाल्यामुळे पक्षीप्रेमी व पर्यटकांमध्ये उत्साह संचारला आहे.

विधानसभा निवडणुका पार पाडल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा प्रथमच सांगली येथे मेळावा आयोजन करण्यात आले होते.