Page 25 of भारत विरुद्ध बांगलादेश News

मीरपूर भारताला कसोटीत जरी भारताने विजय मिळवला असला तरी त्यात अनेक स्लेजिंगचे प्रकार घडले. मात्र त्यानंतरही विराट कोहलीने दिलदारपणा दाखवत…

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवशी १४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सात विकेट्स गमावून भारताला विजय मिळाला. यावर भारतीय…

टीम इंडियाने पाकिस्तानी संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी होणाऱ्या शर्यतीतून बाहेर काढले आहे. भारताने बांगलादेशविरुद्ध विजय मिळताच डब्ल्यूटीसी फायनलमध्ये…

भारत-बांगलादेश यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना तीन गडी राखून भारताने जिंकला. या विजयात आर. अश्विन आणि श्रेयस अय्यर यांचा विजय मिळवून…

भारत-बांगलादेश यांच्यातील रोमांचक झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यर आणि आर. अश्विनने झुंजार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला.

मोहम्मद सिराजने बांगलादेश दौऱ्यावर आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध केली. दुसऱ्या कसोटीतही बांगलादेशी फलंदाज त्याच्या धगधगत्या चेंडूंसमोर हैराण झालेले दिसत…

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी दरम्यान भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. भारताचे माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी फलंदाजीतील बदलावर…

IND vs BAN 2nd Test Update: भारत आणि बांगलादेश संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात विराट कोहलीकडून…

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा बांगलादेशविरुद्ध अपयशी ठरला. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात कोहली एक धावांवर बाद झाला,…

मालिका विजयाच्या इराद्याने बांगलादेशने ठेवलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ सध्या संकटात सापडला आहे. अजूनही विजयासाठी १०० धावांची गरज आहे.

भारत- बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमानांनी टीम इंडियाला विजयासाठी केवळ १४५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

विराट कोहलीची मैदानावरील आक्रमकता सर्वश्रुत आहे. कोहली मैदानावर शांत बसू शकत नाही. अशा परिस्थितीत मीरपूर कसोटी सामन्यात तो शांतोवर भडकला,…