भारतीय संविधान News

CJI B.R.Gavai: आपल्या भाषणात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करून “न्याय्य” आणि…

महात्मा गांधी जयंतीनिमित्त सेवाग्राम आश्रमातील बापू कुटी येथे एक ऐतिहासिक घडामोड घडली. युवक काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाचा सन्मान करण्याचे…

कोविंद म्हणाले की, “मी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास वर्गातून आलो आहे. पण आज मी ज्या पदावर पोहोचलो, त्याचे संपूर्ण श्रेय…

Justice Abhay Oak : सध्या ‘रामराज्य’ म्हणजे केवळ हिंदूंचे राज्य असा चुकीचा अर्थ काढला जात आहे, परंतु महात्मा गांधींना स्वातंत्र्य,…

‘धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकते पण राजकारणातील भक्ती हा अध:पतनाचा आणि हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.’

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी संविधान सत्याग्रह पदयात्रेच्या वेळी, बापूंच्या हत्याऱ्यांनी त्यांच्या जयंतीदिनी शताब्दी साजरी करणे ही विटंबना असल्याचे…

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविधान सत्याग्रह पदयात्रा ‘वोट चोर गद्दी छोड’ च्या घोषणा देत दीक्षाभूमीहून सेवाग्रामकडे…

स्वायत्ततेच्या मुद्द्यावरच लडाखमध्ये आंदोलनाला जोर आला. सहाव्या परिशिष्टात या भागाचा समावेश झाल्यास निर्णय प्रक्रिया आणि कारभार करण्यासाठी जादा अधिकार प्राप्त…

न्यायालयाने निकालात स्पष्ट केले की १९९२ मध्ये झालेला बाबरी मशीद पाडण्याचा प्रकार हा बेकायदेशीर होता आणि संविधानाच्या मूल्यांना धक्का देणारा…

संविधान आणि लोकशाही मूल्यांमुळेच भारत एकसंध असल्याचे सांगत, शरद पवारांनी ग्रंथ प्रदर्शनातील समतावादी साहित्याच्या अभावावर चिंता व्यक्त केली.

‘देशातील राजकारण स्वच्छ आणि नैतिकताधारित करण्यासाठी’ १३० वे घटनादुरुस्ती विधेयक सरकारने मांडले असले तरी, त्यावरील आक्षेपही दखल घेण्याजोगे आहेत; ते…

एनडीए सरकारने आणलेले ‘संविधान (१३० वी दुरुस्ती) विधेयक, २०२५’ हे विधेयक मंजूर झाले, तर भारत बेलारूस, बांगलादेश, कंबोडिया, कॅमेरून, काँगो…