भारतीय संविधान News
सध्याचं देशातील राजकारण, निवडणुकीच्या धुरळ्यात अंधूक दिसणाऱ्या आणि अजिबात आकलनात न मावणाऱ्या घडामोडी हे सारं पाहताना वाटतं, भारतीय मतदाराचा ‘अर्जुन’…
अनुच्छेद अठरानुसार किताब रद्द केले गेले; मात्र सैन्याच्या आणि अकादमिक क्षेत्राच्या संदर्भात असणारे किताब यांचा अपवाद केला गेला. उदाहरणार्थ, ब्रिगेडियर,…
संविधानाने सर्व उपाध्या रद्द करून सर्वांना समान पातळीवर आणले, पण नावाच्या आधी उपाधी लावणारे राजे महाराजे आजही आहेत..
संविधान सभेत अगदी थोडक्या चर्चेत संमत झालेल्या मुद्द्यांपैकी ‘अस्पृश्यता’ कायद्याने नष्ट करण्याचा मुद्दा मोडतो. सभागृहात कोणाचाही याला विरोध नव्हता.
अस्पृश्यतेचे पालन हा गुन्हा आहे. ही कर्मठ प्रथा आहे. त्यामुळेच अनुच्छेद१७ नुसार अस्पृश्यतेवर बंदीआणलेली आहे…
निवडणूक आता अगदी तोंडावर आली आहे आणि भाजप पुन्हा सत्तेत आला, तर घटनेची मूलभूत चौकटच बदलून टाकली जाईल असा आक्षेप विरोधक…
भाजपा ४०० पार गेल्यास त्यांच्याकडून संविधानात बदल केले जातील, असा आरोप काँग्रेसकडून होत असताना आता काँग्रेसच्याच उमेदवाराने संविधान आमच्यावर थोपले…
दाक्षायनी वेलायुधन या संविधानसभेच्या एकमेव दलित सदस्य होत्या. त्यांनी अस्पृश्यतेच्या प्रथेवर प्रहार केला..
घटनेत ‘युनिफॉर्म’ (एकच) हा शब्द वापरला असताना मुस्लीमविरोधी गटांनी मात्र ‘कॉमन’ (समान) हा शब्द वापरून शब्दच्छल चालविला आहे. ‘समान’ आहे…
समाजात प्रत्येकाच्या भिन्न स्थानाचा विचार करून आरक्षण असो किंवा विशेष सवलती यांबाबत धोरणे आखावी लागतात..
देशात संविधान निर्मितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तीन हजार महिलांकडून ७५ हजार वेळा संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले. भारतीय बौद्ध महासभा आणि…
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणात अगदी बेंबीच्या देठापासून बाबासाहेब पुन्हा आले तरी देशाचे संविधान बदलणार नाही, असा सांगत आहेत.…