scorecardresearch

Page 34 of भारतीय संविधान News

Mahaparinirvan Diwas 2023 Updates in Marathi
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘इंडिया’ आणि ‘भारत’ या नावांविषयी १९४९ च्या संविधान सभेत काय म्हटलं होतं?

कुठल्याही सदस्याचा भारत या नावाला विरोध नाही, असं एक मत आंबेडकर यांनी मांडलं होतं

india renaming bharat
‘इंडिया’ ते ‘भारत’, २०१५ साली भाजपा सरकारने नाव बदलण्याच्या प्रस्तावाला केला होता विरोध प्रीमियम स्टोरी

संविधानात इंडियाचे भारत करण्यासाठी २०१५ साली सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेला उत्तर देत असताना भाजपा सरकारने नावात बदल करण्याचा कोणताही…

Manipur ADCs
मणिपूरमधील स्वायत्त जिल्हा परिषदा म्हणजे काय? हिंसाचार भडकण्यास या परिषदा कारणीभूत ठरल्या?

ईशान्य भारतात स्वायत्त जिल्हा परिषदांची स्थापना कशी झाली? ईशान्य भारतातील इतर राज्यांपेक्षा मणिपूरमध्ये संघर्ष पेटण्याचे कारण काय? स्वायत्त जिल्हा परिषदांच्या…

Amrut Mahotsav of Constitution
संविधानाचा अमृत महोत्सव आणि संविधान बदलाची चर्चा…

एकीकडे देशाला संविधान मिळण्याच्या घटनेला २०२४ मध्ये ७५ वर्षे पूर्ण होत आहेत, तर दुसरीकडे संविधान बदलाची चर्चाही सुरू झाली आहे.

supreme court
काश्मीरच्या राज्यघटनेपेक्षा भारतीय संविधान श्रेष्ठ; केंद्राच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालय प्रथमदर्शनी सहमत

भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणीदरम्यान ही सहमती दर्शविण्यात आली.

constitution supreme court
संविधानकर्त्यांचा कलम ३७० कायमस्वरुपी ठेवण्याचा विचार कधीच नव्हता – सर्वोच्च न्यायालय

कलम ३७० प्रकरणी सुनावणी करताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय घटनापीठाने बुधवारी (२३ ऑगस्ट) महत्त्वाचं विधान…

constitution
१९३५ चा कायदा आणि राज्यघटना

राज्यघटनेबद्दल १९३५ च्या कायद्यापेक्षा ती कशी निराळी आहे आणि सारखी असल्यास का आहे, याचा विचार केल्यास गैरसमज दूर होतील..

Indian democracy
अलिबाग : भारतीय लोकशाहीला भविष्यात धोका नाही – प्रा. उल्हास बापट

एकाच घटनेखाली या देशात लोकशाही उत्तमरितीने चालली आहे. भारताला स्वतंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झालीत. इतक्या वर्षांत या देशात लोकशाही…

kawad yatra
राज्ययंत्रणेच्या दुटप्पीपणाची ‘कावड’ कुणाच्या खांद्यावर?

‘कांवड यात्रे’ साठी पोलीस पाणी भरताहेत, काही ‘विशिष्ट’ दुकाने बंद ठेवली जाताहेत, यामध्ये यात्रेकरूंचा दोष आहे असे म्हणता येणार नाही…

National anthem and rules regulations law about Disrespecting
जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रगीताचा अवमान; सर्वोच्च न्यायालयाचे याबाबत काय निर्देश आहेत?

श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी (६ जुलै) एक ट्वीट करून याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “१२ लोकांना चांगल्या व्यवहाराची ताकीद देण्यासाठी फौजदारी…