scorecardresearch

Page 40 of भारतीय संविधान News

Vishwambhar Chaudhary Nastik Parishad 2022 Pune
“संविधानाने कोणताच देव किंवा धर्म स्वीकारला नाही आणि…”, डॉ. विश्वंभर चौधरी यांचं नास्तिक परिषदेत वक्तव्य

“संविधानाने कोणताच देव किंवा धर्म स्वीकारला नाही. संविधानात भारतीयत्वाच्या सांस्कृतिक सौंदर्याच्या खुणा आहेत,” असे मत डॉ. विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त…

jama-masjid explained
विश्लेषण : महिलांना मशिदीत प्रवेशास बंदी घालता येते का? कुराण आणि संविधान काय सांगतं?

महिलांना मशिदीत प्रवेश करण्यास बंदी घालता येते का? कुराण याबाबत काय सांगतं? संविधानात महिलांच्या अधिकाराबाबत काय तरदुती आहेत याचा हा…

Union Law Minister Kiren Rijiju
“एवढं वाटतं तर केंद्राकडे फाईल पाठवूच नका, तुमचं तुम्हीच…”, न्यायाधीश नियुक्तीवरून केंद्रीय मंत्री आक्रमक; ‘कॉलेजियम’वर टीकास्र!

“कॉलेजियम पद्धतीमध्ये त्रृटी आहेत. ही व्यवस्था पारदर्शक नसल्याचा आवाज लोक उठवत आहेत”, असं रिजिजू म्हणाले आहेत

j sai deepak said It obvious that provisions of constitution will be amended over time
काळानुरूप राज्यघटनेतील तरतुदींची दुरुस्ती होणे साहजिकच: जे. साई दीपक

राष्ट्रभक्तीसाठी कोणताही ‘शॉर्टकट’ नाही. राष्ट्रभक्ती प्रत्येकाच्या रक्तात असली पाहिजे असे जे. साई दीपक म्हणाले.

pandit neharu on kashmir issue
विश्लेषण : काश्मीरच्या मुद्द्यावरून पंडित नेहरूंना भाजपा का लक्ष्य करतेय? नेमकी नेहरूंची भूमिका काय होती?

काश्मीर प्रश्न हाताळताना नेहरूंची नेमकी भूमिका काय होती? हा मुद्दा नेहमीच वादात्मक राहिला आहे.

Uddhav Thackeray Supreme Court Eknath Shinde 2
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह घटनापीठासमोरील खटल्यांची ‘लाईव्ह’ सुनावणी होणार

सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठासमोरील खटल्यांची सुनावणी लाईव्ह करण्याचा निर्णय घेतला आहे.

Indian constitution-1
विश्लेषण : सुब्रमण्यम स्वामींची संविधानाच्या प्रास्ताविकेतून समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता शब्द काढण्याची मागणी, या वादाचा इतिहास काय? प्रीमियम स्टोरी

‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्षता’ हे दोन शब्द नेमकं कधी समाविष्ट करण्यात आले आणि याबाबतचा नेमका इतिहास काय याचा हा आढावा…

Prime Minister Modi's 'Panchaprana' or Article '51 C' of the Constitution of India?
पंतप्रधान मोदींचे ‘पंचप्रण’ की राज्यघटनेतील ‘५१ क’?

राज्यघटनेत जी तरतूद आणीबाणीच्या काळापासूनच आहे, तिच्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून सांगितलेले ‘पंचप्रण’ निराळे आहेत का?