Page 7 of भारतीय संविधान News

आपल्या संविधानाचे सार सांगणाऱ्या प्रास्ताविकेची सुरुवात ‘आम्ही, भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा …(निर्धार करतो)’ अशी आहे.

जनता पक्षाच्या आघाडीचे सरकार १९७७ साली अस्तित्वात आले. इंदिरा गांधींच्या काँग्रेसला त्यांनी मोठा शह दिला; मात्र पूर्ण पाच वर्षे हे सरकार…

संविधानात १९७६ साली केलेल्या ४२ व्या घटनादुरुस्तीने सुमारे ३० अनुच्छेदांमध्ये बदल केले, काही अनुच्छेद जोडले…

आणीबाणी हा राजकीय निर्णय असला तरी ती लागू करण्यासाठीचा एक आधार अनुच्छेद ३५२ मध्ये होताच…

आजही संसदेत विधेयकं चर्चेला येतात तेव्हा संविधान सभेतील या चर्चा किती उपयुक्त ठरतात याचं विवेचन पी. राजीव करतात. त्यासाठी आवश्यक…

आणीबाणी लागू झाली की तिचा परिणाम अनेक बाबींवर होतो. सारी सत्ता केंद्राकडे एकवटते.

भारतीय संविधानातील ३५२ व्या अनुच्छेदानुसार राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करता येते, हा आदेश राष्ट्रपतींमार्फत काढला जातो…

बरीच चर्चा झाल्यानंतर अखेरीस संविधानाच्या अठराव्या भागात ३५२ ते ३६० क्रमांकाच्या अनुच्छेदांमध्ये आणीबाणीबाबत तरतुदी करण्यात आल्या.

संविधानामध्ये भाषाविषयक गंभीर विचार केलेला आहे. सतराव्या भागातील ३४३ ते ३५१ अनुच्छेदांमधील सर्व तरतुदींमधून भाषाविषयक धोरण लक्षात येते.

संविधानातील ३५१ वा अनुच्छेद हिंदीला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असे सुचवतो; पण…

ज्यांनी राज्यघटना ताेडण्याचे पाप केले, तेच लाेक आता हातात घटना घेऊन जहरी आणि खाेटा प्रचार करत असल्याची टीका केंद्रीय रस्ते…

समृद्ध परंपरा आणि प्राचीनत्व ध्यानात घेऊन तमिळ या भाषेला अभिजात असा दर्जा मिळाला. असा दर्जा मिळालेली ही पहिली भाषा.