Page 16 of इंडियन क्रिकेट News

भारताने गुवाहाटी येथील सामना जिंकल्यानंतर कोलकातामध्ये धावांचा पाठलाग करताना विजय साकारत मालिकेत विजयी आघाडी मिळवली.

आसामविरुद्धच्या त्रिशतकामुळे पृथ्वीने सर्वांचे लक्ष पुन्हा आपल्याकडे वेधले आहे. त्याच्यासाठी आता भारतीय संघाची दारे पुन्हा खुली होतात का, हे पाहणे…

अव्वल तीन फलंदाजांना सूर गवसल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला असून गुरुवारी श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सरशी साधत मालिकेत विजयी…

भारताच्या यशात वेगवान गोलंदाजांनी सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांची विश्वातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये गणना…

जाणून घ्या WTC पॉइंट टेबलची काय आहे स्थिती?

पहिल्या सामन्यात अखेरच्या चेंडूवर विजय मिळवल्यानंतर भारताला दुसऱ्या सामन्यात १६ धावांनी पराभूूत व्हावे लागले.

वाइड न दिल्याने दीपक हुडा अम्पायरवर वैतागला

गेल्या काही काळात ज्या खेळाडूंना भारतीय संघात संधी मिळाली आहे, ते पाहता हे २० खेळाडू कोण असू शकतील याचा अंदाज…

कार अपघातात गंभीर जखमी झालेला भारताचा यष्टिरक्षक- फलंदाज ऋषभ पंतच्या प्रकृतीत झपाटय़ाने सुधारणा होत असून, सोमवारी त्याला अतिदक्षता विभागाबाहेर हलवण्यात…

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

Fans are calling the BCCI headquarters: ऋषभ पंतचा अपघात झाल्यापासून त्याच्या चाहत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे काही चाहते त्याच्या आरोग्यासाठी…

ऋषभ पंत बरा होण्यासाठी तमाम क्रिडाप्रेमींनी देवाला साकडं घातलं आहे, पाहा व्हायरल पोस्ट