scorecardresearch

भारतीय अर्थव्यवस्था News

भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy)मुख्यत्वे कृषीवर आधारित आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. मात्र १९९१ सालानंतर उदारिकरणाचे धोरण स्वीकारण्यात आले. या धोरणामुळे भारताचे उद्योग, व्यापार क्षेत्र विस्तारले. परिणामी सध्या भारताची वाटचाल मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे सुरू आहे. १९५१ साली भारताची सुमारे ६० टक्के जनता ही कृषी तसेच कृषीशी संलग्नीत अन्य व्यवसायांमधून अर्थार्जन करत होती. मात्र सध्या भारतात तंत्रज्ञानाच्या जोरावर उद्योग, व्यापार, कृषी, शिक्षण आदी क्षेत्रांत बरीच प्रगती झाली आहे. ज्यामुळे सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेत वाढ होत आहे. २०१८ साली जागतिक बँकेच्या क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्था सातव्या क्रमांकावर होती.
जागतिक बँकेनुसार २०१८ साली भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान २.७३ ट्रिलियन डॉलर्स होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थचे आकारमान ५ ट्रिलियन डॉलर्स करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे.
Read More
Car sales boom ahead Diwali GST cut Navratri demand boost auto industry report record sales print
वाहन कंपन्यांसाठी दिवाळीपूर्वीच विक्रीची आतषबाजी!

कमी झालेले वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटीचे दर आणि परिणामी वाढलेल्या मागणीमुळे वाहन निर्मिती कंपन्या दिवाळी आधीच विक्रीतील आतषबाजीचा अनुभव…

Rupee hits record low at 88.75 against dollar as H1B visa fee hike rattles markets
रुपया ८८.७५ च्या गाळात; ट्रम्प व्हिसा शुल्काच्या चिंतेमुळे नवीन ऐतिहासिक नीचांक !

अमेरिकेच्या वाढीव एच-१बी व्हिसा शुल्काच्या परिणामी भारताच्या माहिती-तंत्रज्ञान सेवा निर्यातीला मोठा धक्का पोहचण्याच्या चिंतेतून रुपया गडगडल्याचे दिसून आले.

तर्कतीर्थ विचार : मानवतावादी भारतीय लोकशाही

लोकशाही हा तर्कतीर्थांच्या लेखी स्वातंत्र्योत्तर काळातील भाषणे, लेख, मुलाखतींमधील आस्थेचा विषय होय. विदेश पाहिल्यानंतर ते याविषयी अधिक रस घेऊ लागलेले…

Share market today news in marathi
Muhurat Trading 2025 : यंदा लक्ष्मीपूजनानिमित्त मुहूर्त ट्रेडिंग संध्याकाळऐवजी दुपारीच; तारीख, वेळ जाणून घ्या…

मुंबई तसेच राष्ट्रीय अर्थात बीएसई आणि एनएसई अशा दोन्ही शेअर बाजारांनी दिवाळीतील लक्ष्मीपूजनानिमित्त होणारे मुहूर्ताच्या व्यवहारांचे एक तासाचे सत्र हे…

H-1B visa fee hike  US immigration policy impact may reduce brain drain from india say experts
US H-1B Visa Fee Hike : व्हिसा शुल्कवाढीमुळे कंपन्यांवर १४ अब्ज डॉलरचा अतिरिक्त बोजा; आयटीव्यतिरिक्त अन्य कोणत्या क्षेत्रांवर परिणाम?

अमेरिकेने एच-१ बी व्हिसावरील शुल्क एक हजार डॉलरवरून, १ लाख डॉलर म्हणजेच ८८ लाख रुपयांवर नेले आहे. याचा सर्वाधिक फटका…

indian banking system faces temporary cash crunch liquidity improve in october
Cash Crunch: बँकांमध्ये पुन्हा रोकड टंचाई… कारणे आणि परिणाम काय?

भारतीय बँकिंग यंत्रणेत पुन्हा रोकड टंचाईची स्थिती निर्माण झाली असली तरी ती पुढील काही काळात कमी होण्याची शक्यता आहे, असा…

urban demand shows no signs of slowdown says economic Advisor v Nageswaran
शहरी भागात मागणीला तोटा नाहीच; आकडेवारीची उकल वेगळेच सुचवत असल्याचा देशाच्या अर्थसल्लागारांचा दावा…

देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांच्या मते, शहरी भागातील मागणी कमी झाल्याचे वाटत असले तरी, यूपीआय व्यवहार आणि…

GST reforms boost economy by Rs 2 lakh crore
GST Reform: ‘जीएसटी’ सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला २ लाख कोटींची चमक

पुढल्या पिढीतील जीएसटी सुधारणांनंतर, १२ टक्के दर टप्प्यातील ९९ टक्के वस्तू पाच टक्के दरांच्या श्रेणीत आल्या आहेत. तसेच नवीन फेरबदलांमुळे…

पुण्यातील आय-टेकचा २५ वर्षांचा प्रवास देशभरात फास्टॅग ते जागतिक पातळीवर गरूडा व्हिजिल!

फास्टॅगपासून गरूडा व्हिजिलपर्यंतचा आय-टेकचा प्रवास, आरएफआयडी तंत्रज्ञानाच्या यशस्वी वापरातून भारताच्या डिजिटल क्षेत्रात मोठे योगदान.

ITR Filing Date News
ITR Deadline : करदात्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, ITR भरण्याची मुदत पुन्हा वाढवली

१५ सप्टेंबर म्हणजेच सोमवार ही आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख होती, परंतु त्याच दिवशी लाखो वापरकर्त्यांना आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटवर…

Impact of GST rate cut - Investors are waiting
शेअर बाजारात आता प्रतीक्षा खरेदीदारांची

जीएसटीमध्ये पाच स्तरात विभागला होता. जीएसटी परिषदेतील सुधारणांच्या अंमलबजावणीनंतर आता शून्य, ५ टक्के, १८ टक्के आणि ४० टक्के जीएसटी आकारला…

nitin gadkari speech emphasizes rural loans credit empowerment cooperative growth pune
“कोण म्हणते, गरिबांना कर्ज दिल्यावर बुडते…”, गडकरी थेटच बोलले

सत्तेचे विकेंद्रीकरण झाले, तसे संपत्तीचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे,’ असे मत केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी पुण्यात व्यक्त केले.