Page 8 of भारत सरकार News

सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या दोन आठवड्यानंतर भारत सरकारने यासदंर्भात पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आपले राज्यकर्ते देशाबद्दल जी भाषा करताना दिसतात, त्यापेक्षा परिस्थिती वेगळीच आहे…

समुद्रातील संशोधनासाठी केंद्र सरकारने ‘समुद्रयान’ ही मोहीम सुरू केली आहे.

हरियाणातील ‘इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पिटिटिव्हनेस इंडिया’ या संस्थेने भारत सरकारला एप्रिल २०२२ मध्ये ‘भारतातील विषमतेचा स्थितीदर्शक अहवाल’ सादर केला. हा अहवाल…

त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा सरकारला ‘आधार’सारख्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना फायदा झाला. गेल्या ५० वर्षांपासून ते सर्वोच्च न्यायालयात वकिली करतायत

या संशोधनातून मिळणाऱ्या पुराव्यातून संवेदनशील लोकांना दिशा दाखवण्याचे काम केले जाणार आहे.
केंद्रातील एनडीए सरकारने अनेक स्वयंसेवी संस्थांच्या विरोधात जी कारवाई केली आहे, त्याबाबत अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे.
पंतप्रधान म्हणून नरेंद मोदी यांचा शपथविधी सोहळा पार पडला त्या वेळेस शेजारील राष्ट्रांच्या आणि आग्नेय आशियातील देशांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात…
रेडिओद्वारे देशवासीयांशी संपर्क साधण्याच्या नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेवर टीकाही झाली आणि तिचे स्वागतही झाले. या उपक्रमाकडे आणि रेडिओ या माध्यमाकडे…

केवळ निधीची तरतूद केली म्हणजे प्रश्न सुटतात, यावर सरकारचा विश्वास कसा असतो, हे भारतातल्या उच्च शिक्षणाच्या सध्याच्या स्थितीवरून लक्षात येते.

ब्रिटिश काळापासून असलेली अन्नधान्याच्या वितरणाची सरकारी व्यवस्था, ही जागतिकीकरणोत्तर संगणकयुगातही गरजेची आहेच.
कालपर्यंत ‘गरिबी हटाव’चा नारा देणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकाळात देशातील ‘गरिबी हटल्याचा’ दावा सरकारकडून बुधवारी संसदेत करण्यात आला आह़े