कळसुबाई News

भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील घाटघर येथे आज, बुधवारी १४० मिमी तर रतनवाडी येथे १२९ मिमी पावसाची नोंद झाली. सततच्या पावसामुळे पश्चिम…

गेली दोन वर्षे ‘लोकसत्ता’ने हा विषय लावून धरला होता.

शिखरस्वामीनी कळसुबाई आणि दुर्गराज हरिश्चंद्रगड ही दोन्ही ठिकाणे दुर्ग प्रेमींची, पर्यटकांची आवडती ठिकाणे असून या प्रस्तावित रोपवेमुळे त्या परिसरातील पर्यटनाला…

तनिष्क माधव देशमुख, असे या पराक्रमी बालकाचे नाव असून तो स्थानिक सहकार विद्या मंदिरमध्ये इयत्ता दुसऱ्या वर्गात शिकत आहे.

वनविभागाने महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर कळसुबाईवर आदिवासींच्या उपजीविकेवरच गदा आणली आहे. नेमकं काय घडलं पाहुयात हा खास रिपोर्ट.

वनविभागाच्या कारवाईमुळे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी हातावर पोट असणाऱ्या आणि रोजगाराचा एकमेव पर्याय हाताशी असणाऱ्या स्थानिक आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे.