Page 4 of कर्नाटक महाराष्ट्र सीमा विवाद News

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईत २० टक्के कन्नड भाषिक लोक राहतात आणि मुंबईला केंद्रशासित प्रदेश करावं अशी मागणी…

“वर्षानुवर्षे सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे पण…”, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करावा, अशी मागणी शिवसेनेने केलेली आहे.

सीमाभागातील एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, अशी भूमिका घेत कर्नाटक विधानसभेत गेल्या आठवडय़ात महाराष्ट्राविरोधात ठराव करण्यात आला होता.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सीमावादावर महाराष्ट्राची बाजू अत्यंत कमकुवत असल्याची प्रतिक्रिया दिली.

सीमाभागाचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे केंद्राने हा भाग केंद्रशासित करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका मांडण्याची गरज आहे.

…त्याबाबत राज्य सरकारने तातडीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका सादर करावी, असंही म्हणाले आहेत.

सभागृहाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठराव वाचून दाखवल्यानंतर एकमताने तो आवाजी मतदानाने संमत झाल्यानंतर शिंदेंच्या विधानाने गदारोळ

…आपलं एकमताने मंजूर करायचं ठरलं होतं, फडणवीसांनी अजित पवारांना करुन दिली आठवण

महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात सीमावादाच्या मुद्द्यावर कर्नाटकविरोधात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.

“एकाला एक वागणूक द्यायची आणि दुसऱ्याला दुसरी वागणूक द्यायची, हे आम्हालाही पटत नाही.” असंही यावेळी अजित पवार म्हणाले आहेत.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून कर्नाटक सरकारने आक्रमक भूमिका घेतली असताना आठवडाभर सावध भूमिका घेणाऱ्या शिंदे- फडणवीस सरकारने अखेर सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला.