
“महाराष्ट्रात मिंध्यांचे लेचेपेचे सरकार सत्तेवर आल्यापासून…”
महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेला निधी रोखणार असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जाहीर केलं आहे.
Shivaji Maharaj Statue in Belagavi: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम ५ मार्च रोजी ठरला असताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी २…
“माझी काय भूमिका आहे, ते आजतागायत सर्वांना…”
येत्या १० फेब्रुवारी रोजी कर्नाटक सरकार आपला पाच वर्षांच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नामुळे काही दिवसांपूर्वी चांगलाच वाद निर्माण झाला होता.
शिवसेना (ठाकरे गट) नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
देशातील दोन राज्यांमध्ये वाद असेल तर तो कशा पद्धतीने मिटवला जातो? सविस्तर जाऊन घेऊया.
कर्नाटक सरकारकडून सीमा भागातील मराठी जनतेवर सातत्याने अन्याय केला जात असून महाराष्ट्राची एक इंचही जमीन देणार नाही.
तुमच्यासमोर जे ठरलं होतं त्याचं पालन होत नाही, फडणवीस अमित शाहांकडे करणार तक्रार
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरील चर्चेत बोलताना ते म्हणाले, हा प्रश्न लोकसभेचा आहे आणि लोकसभा निर्णय घेऊ शकते.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईत २० टक्के कन्नड भाषिक लोक राहतात आणि मुंबईला केंद्रशासित प्रदेश करावं अशी मागणी…
“वर्षानुवर्षे सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे पण…”, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करावा, अशी मागणी शिवसेनेने केलेली आहे.
सीमाभागातील एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, अशी भूमिका घेत कर्नाटक विधानसभेत गेल्या आठवडय़ात महाराष्ट्राविरोधात ठराव करण्यात आला होता.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सीमावादावर महाराष्ट्राची बाजू अत्यंत कमकुवत असल्याची प्रतिक्रिया दिली.
सीमाभागाचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे केंद्राने हा भाग केंद्रशासित करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका मांडण्याची गरज आहे.
…त्याबाबत राज्य सरकारने तातडीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका सादर करावी, असंही म्हणाले आहेत.
सभागृहाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठराव वाचून दाखवल्यानंतर एकमताने तो आवाजी मतदानाने संमत झाल्यानंतर शिंदेंच्या विधानाने गदारोळ
…आपलं एकमताने मंजूर करायचं ठरलं होतं, फडणवीसांनी अजित पवारांना करुन दिली आठवण
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
“मुख्यमंत्र्यांचं ट्वीटर हॅडल हॅक होणं हा आंतरराष्ट्रीय…”, असेही आव्हाड म्हणाले.
“ट्वीटर हॅक झालं होतं, तर मुख्यमंत्री कार्यालय सजग आणि…”, अशी टीका ठाकरेंनी बोम्मईंवर केली.