गोष्ट मुंबईची News

मुंबईत २६ जुलै २००५ मध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला होता. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती.

मुंबईला पूर्व आणि पश्चिम अशा दोन किनारपट्टी आहेत. आजवरचे म्हणजे तिसऱ्या शतकापासून आतापर्यंतचे मुंबईवरील सर्व हल्ले हे प्रामुख्याने पश्चिम किनारपट्टीवर…

शिवडीचा किल्ला हा मुळात मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर उभा असलेला एकमेव किल्ला आहे. त्याच्या एका बाजूस शीवचा किल्ला आहे, तर दक्षिणेस…

Sion Fort History: मुंबईतील सर्वाधिक उंचीवरचा किल्ला अर्थात शीवचा किल्ला किंवा सायन फोर्ट बांधण्यासाठी ब्रिटिशांनी त्यावेळी १ कोटी रुपयांची तरतूद…

शीव म्हणजे सीमा, याच ठिकाणी दोनशे वर्षांपूर्वीच्या मुंबईची हद्द होती, म्हणूनच या परिसरास शीव असे नाव पडले. याच ठिकाणी आहे,…

History of Mumbai: मुंबादेवी वरून मुंबई या महानगराचा त्याचे नाव मिळाले असे मानले जाते. पण मग देवीला मुंबादेवी हे नाव…

आकाशात ढग तर आपण नेहमीच पाहातो पण त्यांची लांबी – रूंदी किती असते? वीजांचा चमचमाट आणि ढगांचा गडगडाट केव्हा होतो?…

दादरच्या शिवाजी पार्कवरील उद्यान गणेश मंदिर हे गणरायाचं असं एक अनोखं मंदिर आहे

मुंबईची मुळ रचना या पूरस्थितीसाठी कशी कारणीभूत ठरते

मुंबईतील सर्वांत जुने तीर्थक्षेत्र म्हणून बाणगंगा हे ठिकाण ओळखले जाते. या बाणगंगेचा इतिहास काय आहे? गोष्ट मुंबईची या ‘लोकसत्ता’ विशेष…

मुंबईतील सर्वात जुना बॅण्डस्टॅण्ड नेमका कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? १५० वर्षांपूर्वी मुंबईचा पहिला बॅण्डस्टॅण्ड बांधण्यात आला होता!

गेट वे ऑफ इंडियाच्या परीसरातच ताज महाल हॉटेल आहे त्यामुळे अनेकांना वाटतं की, गेट वे ऑफ इंडिया ताजपेक्षा जुना आहे,…