Page 2 of लातूर News
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने कहर केल्याने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागातील जवानांना नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पाठविण्यात आले आहे.
औसा तालुका मौजे जवळगा पोमादेवी जवळगा ते संक्राळ जाणाऱ्या रस्त्याच्या पुलावर पाणी आल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. कव्हा जमालपूर रस्ताही…
आपल्या यशस्वी वाटचालीची चाळीस वर्षे पूर्ण करणाऱ्या ‘मांजरा’ची स्थापना माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी केली होती तर त्यांच्यानंतरचे माजी…
लातूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मंगळवारी जोरदार पाऊस झाला असून, सोयाबीनसह खरिपातील पिके धोक्यात आली आहेत.
सावंतवाडी, दानापूर, मऊ, बनारस, तिरुवनंतपूरम यांसारख्या शहरांसाठी विशेष फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
आता जर धनाढ्य मंत्र्यांनी पण ओबीसी आरक्षणात घुसखोरी केली तर सामान्य ओबीसींच्या अधिकाराला हा धक्का नाही का? असा सवाल वडेट्टीवार…
भुजबळ यांनी मराठ्यांना दहा टक्क्यांचे विशेष आरक्षण नको का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. या आत्महत्येनंतर भुजबळही मराठवाड्यातील मराठा- ओबीसी…
शतकोत्तर वाटचाल करणारे नाशिककरांचा मानाचा गणपती म्हणून प्रसिध्द असलेले रविवार कारंजा गणेश उत्सव मंडळ सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी ओळखले…
पाणी पूर्णपणे ओसरायच्या आत पुन्हा तुफान पावसाने पूराचा कहर केला आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात १०० मिलीमीटर पाऊस झाला.
पाणी पूर्णपणे ओसरायच्या आत पुन्हा तुफान पावसाने पूराचा कहर केला आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात १०० मिलीमीटर पाऊस झाला.
या सर्वाधिक नायगाव तालुक्यातील नरसीमध्ये ११५ मिलीमीटर पाऊस झाला. नायगाव शहरातील अनेक घरांमध्ये आता पाणी शिरू लागले आहे. लातूर आणि…
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि पक्षाच्या अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मंगळवारी येथे झालेल्या तीन जिल्ह्यांच्या आढावा बैठकीत लातूर जिल्ह्यातील पदाधिकारी…