Page 50 of लातूर News
मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त संस्थेच्या ४ हजार मुला-मुलींनी शोभायात्रा काढून सामाजिक व शैक्षणिक जाणिवा जागृत करण्याचा संदेश दिला.
मनपातील स्वीकृत सदस्य कुलदीप ठाकूर यांच्यासह सुमारे ५० कार्यकर्त्यांनी भाजपचे लोकसभेतील उपनेते खा. गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
सोयाबीनला मिळणारा भाव उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारा नसल्यामुळे क्विंटलला किमान साडेपाच हजार रुपये भाव द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे…
नॅचरल शुगरने केलेले जलसंधारणाचे काम कौतुकास्पद असल्याचे पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी सांगितले.
संशोधन असो की परिवर्तन, ही कामे विवेकाने, शांततेने, चिकाटीने व संयमाने होत असतात, असे प्रतिपादन डॉ. आ. ह. साळुंखे यांनी…
काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत तरुणांना उतरविण्याचे ठरविले असल्यामुळे आपण लोकसभेच्या िरगणात उतरण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे मत पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील…
सरकारच्या लोकाभिमुख योजना कागदावर राबवून चालणार नाही; तर त्याचा लाभ लोकांना झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून योजनांची अंमलबजावणी व्हावी. अशा कामात…
तरुणाईच्या प्रचंड प्रतिसादाने उत्साहपूर्ण ठरलेल्या लातूर फेस्टिव्हलचा समारोप रविवारी अलोट गर्दीच्या साक्षीने झाला. लातुरातील मान्यवरांना या वेळी विविध पुरस्कारांनी सन्मानित…
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात मोठय़ा पुतळ्य़ाच्या उभारणीसाठी लातूर जिल्हय़ातील ९४७ गावांतून एक किलो लोखंड व एक मूठ माती…
संपूर्ण जगभर ऊर्जा उत्पादनाचे मोठे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येकजण ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचे प्रयत्न करत असताना महाराष्ट्रात मात्र गेल्या दोन…
विवेकानंद संस्कार संस्थेच्या पुढाकारातून लातूर शहरात लोकसहभागातून स्वामी विवेकानंदांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. रविवारी त्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
‘आवाज कुणाचा? लातूरकरांचा’! या निनादात लातूर फेस्टिव्हलचे शुक्रवारी शानदार उद्घाटन झाले.