Page 3 of पत्र News

नोटा आणि नाणी पाहून प्रत्येक देश किती कला संस्कृती जपणारा असेल असाच भास होत राहिला.

यावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी व इतर कारणाने पिकांचे नुकसान झाले.

आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. हे पत्र त्यांच्या X अकाऊंटवर त्यांनी पोस्ट केलं आहे.

चांदोबा तू नशीबवान आहेस बरका, मामाचा वाडा तू नुसता पाहिला नाहीस तर थेट तिथे राहून आला आहेस.

‘राष्ट्रीय पोस्ट दिवसा’च्या निमित्ताने आपण ‘टपाल पेटी’ लाल रंगाची का असते? हे जाणून घेणार आहोत.

जिल्ह्याची आजची अवस्था किती दयनीय झाली आहे, हे गेल्या महिन्यात केंद्र सरकारच्या निती आयोगाने प्रकाशित केलेल्या बहुआयामी गरिबी निर्देशांक अहवालावरून…


तात्काळ हल्लेखोरांना अटक करण्यात यावी व सविस्तर अहवाल कळवावा असेही मुनगंटीवार यांनी परदेसी यांना म्हटले आहे.

रस्त्यांची कामे करणाऱ्या बेफिकीर कंत्राटदारांमुळे वृक्षसंपदेचे नुकसान होते.

म्हाडाने जे पत्र दिलं आहे त्या पत्राच्या आधारे किरीट सोमय्यांचे सगळे आरोप अनिल परब यांनी खोडले आहेत

“ज्या वेगाने आपल्या संविधानकर्त्यांनी तयार केलेली देशाची घटनात्मक चौकट उद्ध्वस्त केली जात आहे, ते पाहाता आम्हाला नाईलाजाने आमचा संताप आणि…

देशातील सामाजिक सलोख्याविषयी चिंता व्यक्त करणारं पत्र आयआयएममधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मोदींना पाठवलं आहे.