साहित्य News

तंबू शहरात देश-विदेशातील उद्योजक व साहित्यिकांचा सहभाग अपेक्षित.

श्याम मनोहरांची पहिली कथा आल्यापासून त्यांनी निवडलेल्या वाङ्मय स्वरूपाबद्दल गोंधळ निर्माण झाला होता. मराठी समीक्षेच्या प्रांतात त्यांच्या लिहिण्याने आव्हान उभे…

पद्मश्री विखे पाटील यांच्या १२५ व्या जयंती दिनाच्या निमित्ताने आज, शुक्रवारी प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात आयोजित साहित्य व…

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. मिलींद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होत आहे. दरवर्षीप्रमाणे…

ज्येष्ठ लेखिका, गायिका योगिनी जोगळेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी केलेल्या लेखन आणि गायन मुखाफिरीविषयी…

सच्चे गुरुत्व म्हणजे काय, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वामी केवलानंद सरस्वती.

नारायण धारप हे भयकथा लेखक म्हणूनच परिचित, पण त्यांनी सुरुवातीला विज्ञानकथा प्रांतात उमेदवारी केलेली दिसते.

ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या शंभरीपूर्तीनिमित्त वसुंधरा क्लब आणि कार्टूनिस्ट्स कम्बाइन यांच्या वतीने भरविण्यात आलेल्या ‘शि. द. १००’ महोत्सवातील…

मराठी-हिंदीतलं भाषिक सौहार्द जपणाऱ्या दोन मैत्रिणींची गोष्टी, सध्याच्या मराठी-हिंदीच्या वादात परिपक्वता दर्शविणारी.

अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेस यांच्या वतीने ‘पुस्तकांचा मान्सून सेल’ या उपक्रमाच्या निमित्त ‘वाचन-विचार’ या विषयावर…

प्रेमचंद यांच्या साधेपणाचा आदर्श लिखाणात आणणाऱ्या, लिखाणानं पोषाखी असू नये याची काळजी घेणाऱ्या हरिशंकर परसाईंना ‘वस्तुत: लेखक प्रत्येकच व्यवस्थेत असंतुष्ट…

वसई विरार महापालिकेत मागील ५ वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे अधिकारी कुणालाही विश्वासात न घेता मनमानी पध्दतीने कामे करत…