साहित्य News

जयकांतन हे मानवी जीवन व्यवहारातल्या अत्यंत सूक्ष्म अशा छटांचं चित्रण करतात आणि त्यातल्या जटिलतेसह विलक्षण अशा शब्दसामर्थ्यानं अनुभवांना वाचकांच्या समोर…

नाशिकमध्ये भरविण्यात आलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ. जयंत नारळीकर यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.

करम प्रतिष्ठानाच्या दहावा वर्धापनदिन कार्यक्रमात डाॅ. सदानंद मोरे यांच्या हस्ते स्मिता जोशी-जोहरे यांच्या ‘तरंग’ या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

आपले हक्क, अधिकार यांच्याबाबतीत आदिवासी समूहांमध्येही आता आत्मभान येत आहे, हे अनेक कथा, कादंबऱ्या, कवितांमधून आपल्यापुढे येतं. पण ८० वर्षांपूर्वी…

‘अक्षर वाङ्मय’च्या वतीने ‘सुधीर रसाळ विशेषांका’चे प्रकाशन राजहंस प्रकाशनचे संचालक दिलीप माजगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी प्रा. मिलिंद…

जोधपूरपासून नव्वद किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बोरुंदा या गावी जवळपास वैराण म्हणता येईल अशा परिसरात राहून विजयदान देठा ऊर्फ बिज्जी यांनी…

समकालीन हिंदी कवितेत गजानन माधव मुक्तिबोधांनंतरचे श्रेष्ठ कवी म्हणून निर्विवादपणे विनोद कुमार शुक्ल यांचं नाव आदरानं घेतलं जातं. मुक्तिबोधांचं नाव…

बीजभाषक करताना डॉ. शैलेंद्र लेंडे म्हणाले, दलित साहित्याचा वैचारिक गाभा हा आंबेडकरवादी तत्त्वज्ञानाचा राहिला आहे आणि या आंबेडकरवादी तत्त्वज्ञानाच्या बळावर…

मूर्तिजापूर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये दोन इमारती बांधण्यात आल्या आहेत. एक इमारत कॉम्प्लेक्स, तर दुसऱ्या इमारतीमध्ये परम महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर…

उडुपीजवळच्या या गावातील सुप्रसिध्द ‘धर्म-कला-साहित्य’ महोत्सवाचे अध्यक्षपद भूषविण्यासाठी श्री. विक्रमार्जुन हेग्गडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सावंतवाडीला राजवाड्यात येऊन त्यांना आमंत्रित केले…

साहित्य अकादमीने १९८९ मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना अकादमीचे ‘महत्तर सदस्यत्व’ (फेलोशिप) बहाल केले. ते स्वीकारताना तर्कतीर्थांनी केलेले भाषण हे त्यांच्या…

अॅनी टेलर ही ८३ वर्षांची लेखिका. गेली चार-पाच दशके अमेरिकी मध्यमवर्गाच्या जगण्यावरील कादंबऱ्या लिहिते.