साहित्य News

संविधान आणि लोकशाही मूल्यांमुळेच भारत एकसंध असल्याचे सांगत, शरद पवारांनी ग्रंथ प्रदर्शनातील समतावादी साहित्याच्या अभावावर चिंता व्यक्त केली.

मराठी वाचकांच्या मनात भैरप्पा यांनी आपले स्थान पक्के केले, ते त्यांच्या कसदार लेखनामुळे. गेली सहा दशके वाङ्मयाच्या विविध प्रांतात मुशाफिरी…

अण्णा भाऊ साठे यांनी ‘स्त्री’ला साहित्यामध्ये पराक्रमी, स्वाभिमानी नायिका केले.त्यांचे हे मोलाचे योगदान आहे, असे मत माजी खासदार विनय सहस्रबुद्धे…

सातारा येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा, सातारा आणि मावळा फौंडेशनतर्फे जाहीर…

साताऱ्यात साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे लोकार्पण झाले असून, ते पुढील शतकी संमेलनासाठी पथदर्शक ठरेल अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांनी…

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ या वाङ्मयीन नियतकालिकाच्या सर्व अंकांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून, हा अनमोल ठेवा आता साहित्य…

वसईकर असणारे सायमन मार्टिन हे सुप्रसिद्ध कवी आणि लेखक असून त्यांची १६ पुस्तके प्रकाशित आहेत.

दगड करणारी पौष महिन्यातली थंडी. जणू शरीरातून रक्त वाहात नसून गोठवून टाकणारा बर्फच नसानसांत साचला आहे असं वाटायला लावणारी. हलकू नावाचा…

‘पानिपत’कारांनी त्यांच्या ‘लस्ट फाॅर लालबाग’ या कादंबरीमध्ये ‘दाह’मधीलच कथाबीज घेतल्याचे सुरेश पाटील यांनी एका लेखामध्ये म्हटले आहे.

साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. सुधीर रसाळ यांनी तत्कालीन औरंगाबाद आकाशवाणी केंद्रासाठी ३ फेब्रुवारी, १९८५ रोजी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री…

साहित्य संघाच्या पुनर्विकासात माझा कोणताही व्यावसायिक सहभाग नाही, असा खुलासा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ‘लोकसत्ता’ वृत्तावर प्रतिक्रिया देताना केला.

जगाचे भान विस्तारलेले, विविध ज्ञानशाखांत प्रावीण्य राखून असलेले कर्ते आजही आहेत, पण इथे माहिती-ज्ञानाची सत्यता आणि दर्जा सांभाळणारी, भाषा, व्याकरण,…