Page 19 of साहित्य News
शहरी भागात लिहिण्यासारखे काही उरलेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातूनच सकस आणि दर्जेदार साहित्य निर्माण होत आहे. शहरातील विद्वानांनी त्याचा अभ्यास…
परभणीत ८ व ९ फेबुवारीला होणाऱ्या बाराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीराम गुंदेकर यांची निवड करण्यात आली. विद्रोही…
फुले-शाहू-आंबेडकर यांची नावे घेत पुरोगामीत्वाचे ढोल बडवणाऱ्या नेत्यांनी या समाजसुधारकांचे विचार सर्वसामान्यांत पोहोचवण्यासाठी मात्र काहीच प्रयत्न केलेले नाहीत.
परभणी येथे ८ व ९ फेब्रुवारी रोजी १२वे विद्रोही मराठी साहित्यसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी भाई लक्ष्मणराव…

संमेलन विशेषद प्लेजर ऑफ रीडिंग या अँटोनिया फ्रेजर यांनी संपादित केलेल्या पुस्तकात जगभरातल्या चाळीस लेखकांनी आपल्या वाचनानंदावर लिखाण केलंय. या…

बाल साहित्यासह इतर विविध साहित्य पुस्तक आणि वर्तमानपत्रांच्या माध्यमातून प्रसिद्ध होत असले तरी दृकश्राव्य माध्यमाने अनेक लेखक आणि साहित्यक दिले
‘खेडय़ांवर १९९० नंतर जागतिकीकरणाचे तीव्र परिणाम झाले आहेत. माझ्या ‘बारोमास’ सारख्या कादंबऱ्यांतील खेडे जागतिकीकरणानंतरचे असल्यामुळे माझ्या साहित्याला ग्रामीण साहित्य म्हणावेसे…

साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांचा ‘सम्यक- सकारात्मक’ हा लेखसंग्रह लवकरच प्रकाशित होत आहे.

लातुरातील शब्दवेल प्रतिष्ठानच्या वतीने कथा, कविता व कादंबरी अशा साहित्यकृतींसाठी दरवर्षी देण्यात येणारे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सन…
‘‘साहित्यामध्ये नेहमीच समाजाचे प्रतिबिंब उमटत असते. मात्र समाजाची घडण, उत्क्रांती अर्थातच विज्ञानामुळे झाली आहे. मानवाला विचार करण्याची क्षमता निसर्गदत्त असल्यानेच…
चिंविंचे अप्रकाशित साहित्य प्रकाशनाच्या मार्गावर असून यांतील दोन पुस्तके लवकरच रसिकांच्या हाती पडतील. चिं.वि.यांची नात अलका जोशी- मांडके यांनी याविषयी…
मानवता हेच श्रेष्ठ व शुद्ध साहित्य असून, माणुसकीच्या पदापुढे सर्व पदे फिकी आहेत, असे विचार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड.…