Page 21 of साहित्य News
‘‘कसा असतो लेखन प्रवास? नीट उलगडून सांगता येणार नाही. कारण तो तसा धूसरच असतो. पण त्याच्या वाटा, त्याची वळणे समोर…
राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रकाशन समितीच्या वतीने इतरांनी लिहिलेल्या साहित्याऐवजी डॉ. आंबेडकरांचे मूळ अप्रकाशित साहित्यच प्रकाशित करावे, अशी आग्रही…
साहित्याबाबतच्या आकलनशक्तीचा सध्याच्या चित्रपट क्षेत्रात तीव्र दुष्काळ जाणवतो, असे परखड मत प्रसिद्ध पटकथा-संवाद लेखक अभिराम भडकमकर यांनी आज नोंदवले.
* डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे आवाहन * साहित्य संमेलनाचे सूप वाजले यापुढील काळात साहित्य संमेलनामध्ये धार्मिक प्रतीके वापरली जाऊ नयेत,…
८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील वाद उद्घाटनानंतर थंडावल्याचे चित्र असताना शनिवारी जुन्याच वादाने पुन्हा उचल खाल्ली. संभाजी ब्रिगेड आणि…
भारत नेहमीच ज्ञानशक्तीच्या केंद्रस्थानी राहिला. सुश्रुत, चार्वाकापासून अनेक शक्तिस्थळे देशात आहेत. काही गोष्टी लाजिरवाण्याही आहेत. थोर कवी महंमद इक्बाल यांनी…
साहित्यबा विषयांवरून होणारे वादंग आणि संमेलन म्हणजे वाहती गंगा मानून त्यात आपापली घोडी न्हाण्याची चढाओढ.. हे सारेच ‘अ. भा मराठी’…
भारतीय साहित्यात सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या २०११च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी उडिया भाषेतील कथा-कादंबरीकार प्रतिभा राय यांची नुकतीच निवड झाली आहे. त्यानिमित्ताने त्यांचे…
‘नवी विटी, नवं राज्य’ असा खेळ खेळायला कोणालाही आवडतंच. पण आजच्या आपल्या वेगानं बदलणाऱ्या कौटुंबिक/ सांस्कृतिक पर्यावरणामध्ये अनेकदा अनेकांना जुन्या…
चिपळूण येथे भरत असलेल्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सुमारे डझनभर आमदार, खासदार आणि मंत्रिगण हजेरी…
वर्षांची अखेर आणि नववर्षांरंभ हा साहित्यक्षेत्रासाठी चैतन्याचा काळ असतो. साहित्य संमेलनाची धामधूम, भैरूरतन दमाणी, महाराष्ट्र फाउंडेशन, साहित्य अकादमी, पद्मश्री-पद्मभूषण-पद्मविभूषण असे…
साहित्य म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नसून अंत:करणातून ते जन्माला येते. रसिकाला ते स्वत:चे जीवनानुभव वाटले पाहिजे, असे प्रतिपादन कवी अजीम…