Page 3 of साहित्य News

साहित्य महामंडळ पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ५ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात होणार आहे.

रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र- हल्ल्यात २७ जून २०२३ रोजी त्या जखमी झाल्या आणि १ जुलै रोजी रुग्णालयात त्यांना मृत्यूने गाठले; पण…

‘विवेकवादी डॉ. श्रीपाल सबनीस : विचार आणि वारसा’ या पुस्तकांचे प्रकाशन

येत्या रविवारी (२२ जून) बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी ११ वाजता पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

वैद्यनाथ मिश्र हे हिंदी वाचकांसाठी बाबा नागार्जुन या नावाने परिचित आहेत तर मैथिली भाषेत त्यांनी ‘यात्री’ या नावाने लेखन केलं…

काळ गोठला किंवा काळ मागे गेला, ही कल्पना कादंबऱ्यांमध्ये नवी नसली तरी आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिकाच्या अंतिम यादीपर्यंत पोहोचलेल्या या कादंबरीत,…

‘शास्त्रज्ञ असलेले डॉ. जयंत नारळीकर यांनी विज्ञान साहित्यामध्ये अत्यंत मोलाचे योगदान दिले. डॉ. नारळीकरांच्या निधनाने साहित्याच्या नभांगणातील लखलखता तारा निखळला,’…

जयकांतन हे मानवी जीवन व्यवहारातल्या अत्यंत सूक्ष्म अशा छटांचं चित्रण करतात आणि त्यातल्या जटिलतेसह विलक्षण अशा शब्दसामर्थ्यानं अनुभवांना वाचकांच्या समोर…

नाशिकमध्ये भरविण्यात आलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ. जयंत नारळीकर यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.

करम प्रतिष्ठानाच्या दहावा वर्धापनदिन कार्यक्रमात डाॅ. सदानंद मोरे यांच्या हस्ते स्मिता जोशी-जोहरे यांच्या ‘तरंग’ या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

आपले हक्क, अधिकार यांच्याबाबतीत आदिवासी समूहांमध्येही आता आत्मभान येत आहे, हे अनेक कथा, कादंबऱ्या, कवितांमधून आपल्यापुढे येतं. पण ८० वर्षांपूर्वी…