Page 8 of साहित्य News

जोधपूरपासून नव्वद किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बोरुंदा या गावी जवळपास वैराण म्हणता येईल अशा परिसरात राहून विजयदान देठा ऊर्फ बिज्जी यांनी…

समकालीन हिंदी कवितेत गजानन माधव मुक्तिबोधांनंतरचे श्रेष्ठ कवी म्हणून निर्विवादपणे विनोद कुमार शुक्ल यांचं नाव आदरानं घेतलं जातं. मुक्तिबोधांचं नाव…

बीजभाषक करताना डॉ. शैलेंद्र लेंडे म्हणाले, दलित साहित्याचा वैचारिक गाभा हा आंबेडकरवादी तत्त्वज्ञानाचा राहिला आहे आणि या आंबेडकरवादी तत्त्वज्ञानाच्या बळावर…

मूर्तिजापूर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये दोन इमारती बांधण्यात आल्या आहेत. एक इमारत कॉम्प्लेक्स, तर दुसऱ्या इमारतीमध्ये परम महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर…

उडुपीजवळच्या या गावातील सुप्रसिध्द ‘धर्म-कला-साहित्य’ महोत्सवाचे अध्यक्षपद भूषविण्यासाठी श्री. विक्रमार्जुन हेग्गडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सावंतवाडीला राजवाड्यात येऊन त्यांना आमंत्रित केले…

साहित्य अकादमीने १९८९ मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना अकादमीचे ‘महत्तर सदस्यत्व’ (फेलोशिप) बहाल केले. ते स्वीकारताना तर्कतीर्थांनी केलेले भाषण हे त्यांच्या…

अॅनी टेलर ही ८३ वर्षांची लेखिका. गेली चार-पाच दशके अमेरिकी मध्यमवर्गाच्या जगण्यावरील कादंबऱ्या लिहिते.

तेराव्या चौदाव्या शतकापासून आजही दिल्लीतल्या ख्वाजा निजामुद्दीन औलिया यांच्या दर्ग्यावर वसंत पंचमी साजरी होते. सगळा परिसर पिवळ्या रंगात न्हाऊन निघालेला…

सन १९५७ च्या सुमारास प्रा. रा. भि. जोशी यांनी ‘साहित्य, साहित्यिक आणि सरकार’ शीर्षक लेख लिहिला होता. स्वातंत्र्यानंतरचा भारत व…

आळेकर यांनी मनोगतात २०१४ नंतर राजकीय, सामाजिक परिस्थितीत स्थित्यंतर होत असतांना त्यास तोडीस तोड बदल साहित्य आणि नाटकातही होणे अपेक्षित…

‘संस्कार’ ही त्यांची कादंबरी १९६५ साली पहिल्यांदा कन्नडमध्ये प्रसिद्ध झाली आणि तिने प्रस्थापित वाङ्मयविश्वाला मोठा हादरा दिला. या कादंबरीचे भारतीय…

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त (दि. २७) साहित्य परिषदेतर्फे माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘विशेष साहित्य पुरस्कारांचे वितरण’ डॉ. खडपेकर यांच्या…