Page 3 of लोकजागर News

पाच वर्षांपूर्वी बावनकुळेंना पक्षाने उमेदवारी नाकारली तेव्हा त्यांचे भवितव्य अंधकारमय झाले होते. आता काय, असा प्रश्न आ वासून त्यांच्यासमोर उभा…

राष्ट्रीय पक्षांच्या दादागिरीला वा दुर्लक्षाला कंटाळून असे पक्ष स्थापण्याचे अनेक प्रयत्न विदर्भात झाले. त्यांना यश किती मिळाले व अपयशाचे धनी…

भविष्यातही प्रियंका गांधींसाठी सगळे जमतील पण पक्षाला विजय मिळवून देण्यात त्यातले सर्वच सहभागी होतील याची खात्री देता येणे कठीण.

प्रसंग अगदी ताजा. राहुल गांधींच्या नागपूर भेटीनंतरचा. संविधान जागरचा कार्यक्रम झाला. त्यात काँग्रेसने विदर्भातील झाडून साऱ्या नागरी संघटनांना निमंत्रित केलेले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सत्तेत आल्याबरोबर छत्रपतींचे नाव घेऊन या प्रश्नावर भीमगर्जना केलेली. ती केव्हाच हवेत विरली.

सामान्य नागरिकांचा वाहतुकीच्या कोंडीत जीव घुसमटतो. त्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे.

अगदी काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयात मोठा वाटा होता तो दलित व मुस्लिमांनी एकजुटीने केलेल्या मतदानाचा.

हे आघाडीचे तिसरे अपत्य जन्माला घालण्याचे काम त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून केले याचे उत्तर राज्यातील सर्व राजकीय पंडितांना ठाऊक.

मत देताना लोक या मुद्याचा फार विचार करत नाहीत. हे अनेक निवडणुकीत सिद्ध झालेले. यावेळचेही चित्र तेच.

गटबाजी हा काँग्रेसला जडलेला असाध्य आजार आहे. अगदी कर्करोगासारखा. तो जसा उपचारानंतर बरा झाल्यासारखा वाटतो व नंतर पुन्हा उफाळून येतो…

विधानसभेची निवडणूक जवळ येताच शहरात ठिकठिकाणी हे ‘भावी’ आणि ‘जनतेच्या मनातला आमदार’ दिसेल त्या ठिकाणी बेकायदा फलक लावताना दिसत आहेत.

आजकालचा जमानाच ‘स्वप्रसिद्धी’चा झालाय. तुम्ही ज्यांचा उल्लेख केला त्या जुल्फी शेख, वर्षा चौबे, स्वाती सुरंगळीकर, विजया मारोतकर, सना पंडित, सुषमा…