Page 38 of लोकमानस News

आपण कोणाच्या हातचे बाहुले होत आहोत का, याचा जनतेने जरूर विचार करावा.

येथील विद्यापीठांच्या ढिसाळ कारभारामुळे भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्यास प्राधान्य देतात,

अपघातचे कारण काहीही असले तरी त्या कारणांची जाणीव प्रशासनाला होती आणि वेळेवर उपाययोजना केल्या गेल्या असत्या तर हा अपघात टाळता…

रेल्वे प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी अजून बरीच मजल गाठायची आहे, हे या अपघाताने अधोरेखित केले आहे.

स्वत:च दलबदलू ठरलेले नितीशकुमार पंतप्रधानाचा चेहरा असू शकणार नाहीत. पश्चिम बंगालच्या बॅनर्जी स्वत:वरील ‘ममता’ कमी करायला तयार नाहीत.

अहमदनगर शहराचे नामकरण आता ‘अहल्यादेवी नगर’ होणार असल्याचे वृत्त (१ जून) वाचले. मलिक नाईब निजाम-उल मुल्क हा मूळचा विजयनगरचा ब्राह्मण.

‘धोरणाच्या पलीकडले..’ हे संपादकीय (१ जून २०२३) वाचले. राज्याच्या नव्या माहिती तंत्रज्ञान धोरणामुळे होणारी गुंतवणूक आणि भविष्यातील आव्हाने यावर सविस्तर…

‘मुख्यमंत्र्यांना हाकलाच!’ (३१ मे) हे संपादकीय वाचले. ईशान्येकडील राज्यांचा इतिहास आणि तेथील जनमानस बघता, मणिपूरमधील बिघडलेली परिस्थिती आता पुढची काही…

‘एकीचा आकार!’ हे संपादकीय (३० मे) वाचले. तुर्कस्तानात सन २००३ पासून सत्तेत असलेल्या रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी सत्तेवर कशी पकड…

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी ‘आत्मनिर्भर भारताची पहाट’ (लोकसत्ता- २९ मे) उगवल्याचा साक्षात्कार किंवा ‘नवा भारत.. नवे लक्ष्य..

आता पापुआचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी मोदींचा चरणस्पर्श केला आहे, तेव्हा आता भारतात सारे लोटांगणेच घालतील, यात शंकाच नाही.

‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार!’ हा उदय पेंडसे यांचा लेख (रविवार विशेष- २१ मे ) वाचला. सहकारी बँकांतील संचालकांनी आठ वर्षांहून…