Page 30 of लोकरंग News

लोकरंग’ (१२ मे) मध्ये ‘‘ईव्हीएम’चा प्रवास… वाद आणि प्रवाद…’ आणि ‘यंत्र हवेच आणि पेटीसुद्धा…’ हे ईव्हीएमचा वाद आणि प्रतिवाद करणारे…

केरळ विधानसभेच्या १९८२ सालच्या निवडणुकीत उत्तर परावूर मतदारसंघातील अवघ्या ५० मतदान केंद्रांवर ‘ईव्हीएम’ अर्थात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन पहिल्यांदा वापरली गेली,…

स्थानिक समाजाने केलेल्या निसर्गसंवर्धनाच्या घटना पुष्कळ असतात; परंतु त्याविषयीच्या फिल्म्स फारशा पाहायला मिळत नाहीत. फिल्म मेकर म्हणून अशी व्यावसायिक संधी…

महाराष्ट्रातील वैचारिक प्रबोधनाचा ज्यांनी पाया घातला, त्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी जशा विविध संस्था स्थापन केल्या, तसे अनेक उपक्रमही…

‘खून पाहावा करून’ ही कादंबरी वेगळी आणि लक्षणीय ठरते. तिची चर्चा होणं आणि ती जास्तीत जास्त वाचली जाणं, मराठी साहित्य…

विजय नाईक यांचे ‘शी जिनपिंग यांचा विस्तारवादी चीन आणि भारत… चढती कमान – वाढते तणाव’ हे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झाले…

‘कासरा’ या एकाच शब्दांत वेदनाभोग, घाम, श्रमसंस्कृती, तेथील अवघे जीवजगत आणि मानवी जगण्याचे दशावतारही ध्वनीत झाले आहेत.

बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, हे तत्त्व पाळत बहुतेकजण आपली वाटचाल करत असतात. पण या बहुतेकांमध्ये एखादा…

पाणी त्यांच्यासाठी अमृत आहे आणि ते लोक पाण्याची मनोभावे पूजा करतात. पण याहून शहरातील परिस्थिती वेगळी आहे. काही दुर्गम भागांत…

बुद्धाचे चिंतन, आयुष्याचा अनुभव, त्यांना झालेली समग्र वास्तव जीवनाची जाणीव, यातूनच बुद्धांचा प्रतीत्यसमुत्पाद हा सिद्धान्त दिसून येतो.

विकासाच्या नावाखाली शेतीव्यवसायात झालेले बदल हे शेतकऱ्यांसाठी त्रासदायक तर ठरलेच, त्याचबरोबर ते त्यांच्या शिवारासाठी जास्त हानिकारक ठरले.

अजय कांडर यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ या संग्रहातील कवितेतून महात्मा गांधींविषयीच्या विविध भावजाणिवा प्रकटल्या आहेत.