Page 5 of महाराष्ट्रातील दुष्काळ News

बीड जिल्ह्य़ातल्या वारोळा तांडावरच्या २५ जणींनी आई-वडिलांकडे पैसे नाहीत म्हणून यंदा लग्नच न करण्याचा निर्णय घेतला आहे. या मुलींचं नक्कीच…

फडणवीस सरकारचा शपथविधी सुरू होता, त्या वेळी मराठवाडय़ास दुष्काळाची चाहूल लागायला सुरुवात झाली होती.

गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने ३ हजार ५० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुमारे १० हजार कोटींहून अधिक मदतीचे पॅकेज दिले जाण्याची शक्यता आहे.

या गावांत विविध सवलती देणे सरकारवर बंधनकारक झाले असून तिजोरीवरील बोजा वाढणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बिहारप्रमाणे महाराष्ट्राला ‘विशेष पॅकेज’ द्यावे

दुष्काळ कर लावून सरकारने आर्थिक आघाडीवर चित्र फार काही आशादायी नाही याची एक प्रकारे कबुलीच दिली आहे.
शेतकरी त्यांच्या कामांना ओळखून आहेत. तेच त्यांची जागा दाखवून देतील.


दुष्काळाच्या प्रश्नावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

मराठवाडय़ात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, पुढील महिन्याभरात पावसाने सावरले नाही

दुष्काळग्रस्तांसाठी सरकारची मदत कमी पडत असल्याचे मत व्यक्त करीत प्रदर्शनातील छायाचित्रे विकून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि त्याला मदतीचा हात देण्यासाठी…