Page 22 of महाराष्ट्रातील शेतकरी News

औरंगाबाद जिल्ह्यातील थकीत रकमेचे प्रमाण २२ टक्के असल्याचे बँकांच्या प्रतिनिधींनी नुकतेच केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना दिली.

शेतकरी आत्महत्यांवरून नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी

ही समस्या सोडवण्यासाठी सगळ्यांनी रूफ टॉप सोलर बसवून घ्यावे. विजेसाठी सरकार किंवा वीज मंडळावर विसंबून राहू नये.

जवळपास चार लाख ४८ हजार ७५४ हेक्टर जमिनीवरची पिके बाधित झाली.

शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने कांदा विक्री बंद करणे म्हणजे शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासारखे असल्याचे स्पष्ट केले.

सद्य घडीला अमेरिका हा बदाम लागवडीतील अग्रेसर देश आहे. कॅलिफोर्नियाच्या अर्थव्यवस्थेला दरवर्षी बदाम लागवडीतून तब्ब्ल 11 अब्ज डॉलरचा हातभार लागतो.

मालेगाव-कांद्याला मातीमोल दर मिळत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे आपली व्यथा मांडण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवल्याचा प्रकार घडला.

अखेरच्या दोन दिवसांत विमाधारक शेतकऱ्यांच्या संख्येत आणखी भर पडून एकूण आकडा ८४ लाखांवर जाण्याची शक्यता आहे.

काही भागात दुबार पेरणीही शक्य नाही, अशा स्थितीतून शेतकरी सावरणार कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

२०२१ मध्ये राज्यातील ८४ लाख ८४ लाख ७,३२८ शेतकऱ्यांनी विमा घेतला होता. यंदा ही संख्या ५४ लाख ८१ हजार ६७४ …

या कर्जफेडीच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक आणि सहाय्यक निबंधक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.