Page 33 of महाराष्ट्रातील शेतकरी News

तेलंगणा विद्यापीठाने केलेल्या उपाय योजनांचा अभ्यास करून, त्या धर्तीवर यवतमाळ जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपाययोजना कार्यान्वित करावी , अशी मागणी…

जमीन मोजणी ही अत्यंत किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सुकर होणार आहे.

२०१७ साली अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन उभं केलं होतं. पुणतांबा गावातून सुरू झालेल्या या आंदोलनाची धग संपूर्ण…

भारताची स्थिती श्रीलंकेसारखी होऊ नये, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शनिवारी (२१ मे) एक मागणी केली.

जागतिक बाजारपेठेत भारतातील शेतीमालाला मागणी असूनही केवळ केंद्र सरकारच्या ‘धोरणलकव्या’मुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल निर्यात करता येत नाही.

– अनिकेत साठे / राहुल खळदकर भारतातल्या बहुतेक घरांत कांद्याचे अस्तित्व अनिवार्य असते. त्यामुळेच कांदा हे संवेदनशील पीक बनले आहे.…

मागील वर्षी राज्याच्या कृषी निर्यातीमध्ये १४ टक्के वाढ झाली. राज्यातील २६ उत्पादनांना भौगोलिक मानांकनही मिळाले आहे.

मराठवाड्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे.

नाशिकच्या भूमिपुत्राने शेतीच्या विकासात उचलला अमूल्य वाटा… नाशिकमध्ये ४० कार्यान्वित, ४०० केंद्रांसाठी मागणी

शेतीमधील उत्पन्न वाढीसाठी यांत्रिकीकरणाला स्विकारण्याचे केले आवाहन

कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप झाला.

“महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांचा एक गट केंद्राने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या वेगवेगळ्या बाबींचा अभ्यास करीत आहेत”