Page 34 of महाराष्ट्रातील शेतकरी News

संयुक्त किसान मोर्चाने देशभरातील राज भवनावर मोर्चाचे आयोजन केले आहे

मोदी सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरूद्ध दिल्लीच्या सीमेवर २०० दिवसांहून अधिक काळ आंदोलन चालू आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याची घोषणा केली होती.

शेतकऱ्यांचे आंदोलन आणखी तिव्र होतांना दिसत आहे. हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील सुमारे ५० शेतकरी राजधानी दिल्लीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.

मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देत सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्याचा निर्णय…

‘ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील मशागतीच्या कामांसाठी दहा हजार रुपयांचे सरसकट रोख अनुदान देण्याची मागणी’

खतांच्या दरवाढीवरुन रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका


दुष्काळाने ग्रासलेल्या मराठवाडय़ातील मंडळींना भेटायला मी आलो आहे. लांबलचक भाषण करणार नाही.

पवारांनी नंदुरबारमध्ये ग्रामपचायंत निवडणूक आचारसंहितेचा धसका घेत राजकीय वक्तव्य टाळले.

जिल्हाधिकारी व तहसीलदारांना जादा अधिकार दिल्याचेही त्यांनी जाहीर केले.

मेक इन महाराष्ट्र’ यासारख्या उद्योजकांशी संबंधित योजनांसाठी मात्र प्रशासन तत्पर असल्याचे दिसून आले.