scorecardresearch

Page 104 of महाराष्ट्र सरकार News

विवेकावर संक्रांत

तिहेरी भ्रष्टाचारात रुतलेल्या शेतीपंपांना वीज कमी दराने देऊन वीज खात्यास पृथ्वीराज चव्हाण सरकारने अधिक संकटात ढकलले आहे.

विधी विद्यापीठासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार

राज्यात मुंबई, औरंगाबाद, नागपूर येथे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात अध्यादेश काढण्यास सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूला राज्य सरकारचा हिरवा कंदील

गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या आणि पश्चिम उपनगरातील वाहतुकीचा प्रश्नावर रामबाण उपाय ठरणाऱ्या वांद्रे-वसरेवा या ९.८९ किलोमीटर लांबीच्या सागरी

अविचारी विचार

मुख्यमंत्र्यांनी विचार करणासारख्या क्षुद्र गोष्टींत रस घ्यावा म्हणजे काय? किती वेळ जातो त्यात. शासनाच्या निर्णयात कसा वेग हवा. तो असेल…

कृष्णा खोरे चौकशी अहवाल गहाळ प्रकरण : दोषींवर कारवाईसाठी सरकारला मुदत हवी

कृष्णा खोरे विकास महामंडळात झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करणारा चौकशी अहवाल गायब करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक

सर्वशिक्षा अभियानाबाबत सर्वच जण उदासीन

प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारासाठी देशभर सुरू असलेल्या सर्वशिक्षा अभियानात महाराष्ट्र अव्वल असल्याचे चित्र रंगवले जात असताना राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर या…

कारवाईचा ‘आदर्श’ नाहीच!

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी डोळे वटारल्यानेच ‘आदर्श’ चौकशी अहवालाचा फेरविचार करताना आघाडी सरकारने केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह सुनील…

मतदारांना खूष करण्यासाठी सरकारचे निवडणूक पॅकेज

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी आघाडी सरकारच्या बाजूने जमनत तयार करण्यासाठी पुढील काळात मतदारांवर प्रभाव पाडणारे लोकोपयोगी निर्णय

नापासांसाठी धोरणच नाही!

राज्यात दरवर्षी दहावीच्या परीक्षेमध्ये नापास होणाऱ्या अडीच लाख विद्यार्थ्यांचे काय करायचे, याबाबत शासनाने आजपर्यंत कोणतेही धोरण स्पष्ट केलेले नाही

‘रहेजा’कडून सरकारचे आदेशही धाब्यावर

महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ करणाऱ्या कर्मचाऱ्याला काढण्याऐवजी त्याला संरक्षण देण्याची मुजोरी दाखविणाऱ्या वांद्रय़ाच्या ‘एल. एस. रहेजा स्कूल ऑफ

राज्य सरकारचाही लोकानुनयी ‘आप पॅटर्न’

चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीप्रमाणे महाराष्ट्रातील मतदारांनी धक्क्याला लावू नये म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने मतदारराजालाच सुखद धक्का