Page 106 of महाराष्ट्र सरकार News
स्कूलबसबाबतच्या निर्णयात नवीन काहीच नसून परिवहन विभागाशी चर्चा करून आधीच्या धोरणानुसारच तो घेतला गेला आहे.
गेले चार वष्रे विविध कारणांमुळे रखडलेल्या शिक्षकेतर भरती प्रक्रियेला शालेय शिक्षण विभागाने अखेर हिरवा कंदील दाखविला आहे.
महिलांवरील अत्याचार आणि त्यांचे प्रश्न याबाबत गंभीर नसलेले सरकार महिला आयोगाला अध्यक्षही द्यायला तयार नसल्याने राज्यातील प्रमुख महिला संघटनांनी

वैधानिक विकास महामंडळाचा घटनात्मक प्रमुख या नात्याने पाटबंधारे प्रकल्पांची कामे आणि अनुशेष यांचा बारकाईने मागोवा घेण्याचे काम आपण केले.

निवडणुकीच्या तोंडावर अल्पसंख्याक समाजाला खूष करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच राज्यातील शासकीय, निमशासकीय सेवांबरोबरच गृहनिर्माण प्रकल्प

‘आदर्श’ घोटाळ्याचा अहवाल विधिमंडळात सादर व्हावा म्हणून विरोधकांनी केलेली मागणी वा जलसंपदा खात्यातील घोटाळ्याची चौकशी

ओडिशाला १९९९मध्ये चक्रीवादळाने दिलेल्या तडाख्यात सुमारे साडेनऊ हजार लोकांचा बळी गेला होता. गावेच्या गावे भुईसपाट झाली होती.

चार शिक्षकच काय पण २० मुलेसुद्धा नाहीत, अशा शाळा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्रात घेतला गेला.. ती संक्रांत आता फेरविचारामुळे टळली,…

अतिरिक्त पाणी गोदावरी कालव्यांना न सोडता ते जायकवाडीसाठी सोडल्याने लाभक्षेत्रात संताप व्यक्त होऊ लागला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक उभारण्याबाबतचा प्रश्न मार्गी लावण्यसााठी राज्य सरकारने धावपळ सुरू केली आहे.

राज्यातील १४ हजार शाळा बंद करण्याच्या निर्णयाने अडीच लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. एकीकडे शिक्षण हक्क कायद्याचे ढोल…

अतिवृष्टीमुळे घरे पडलेल्या पूर्व विदर्भातील ११ हजार कुटुंबांना दिली जाणारी मदत राज्य सरकारने अतिक्रमणाचे कारण देत रोखून धरली आहे.