Page 108 of महाराष्ट्र सरकार News
निवडणुकीच्या तोंडावर अल्पसंख्याक समाजाला खूष करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच राज्यातील शासकीय, निमशासकीय सेवांबरोबरच गृहनिर्माण प्रकल्प
‘आदर्श’ घोटाळ्याचा अहवाल विधिमंडळात सादर व्हावा म्हणून विरोधकांनी केलेली मागणी वा जलसंपदा खात्यातील घोटाळ्याची चौकशी
ओडिशाला १९९९मध्ये चक्रीवादळाने दिलेल्या तडाख्यात सुमारे साडेनऊ हजार लोकांचा बळी गेला होता. गावेच्या गावे भुईसपाट झाली होती.
चार शिक्षकच काय पण २० मुलेसुद्धा नाहीत, अशा शाळा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्रात घेतला गेला.. ती संक्रांत आता फेरविचारामुळे टळली,…
अतिरिक्त पाणी गोदावरी कालव्यांना न सोडता ते जायकवाडीसाठी सोडल्याने लाभक्षेत्रात संताप व्यक्त होऊ लागला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक उभारण्याबाबतचा प्रश्न मार्गी लावण्यसााठी राज्य सरकारने धावपळ सुरू केली आहे.
राज्यातील १४ हजार शाळा बंद करण्याच्या निर्णयाने अडीच लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. एकीकडे शिक्षण हक्क कायद्याचे ढोल…
अतिवृष्टीमुळे घरे पडलेल्या पूर्व विदर्भातील ११ हजार कुटुंबांना दिली जाणारी मदत राज्य सरकारने अतिक्रमणाचे कारण देत रोखून धरली आहे.
जात पंचायतींचे निर्णय आणि धाकदपटशाहीमुळे समाजघातक परिस्थिती निर्माण होत असून या जात पंचायतींना आवरा, असे मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी पुन्हा…
उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे कनिष्ठ महाविद्यालयातील व्यावसायिक व द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या जागा वितरणाबाबत चुकीचे धोरण राबवले जात आहे.
चीनमधील आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या धावपटू अंजना ठमकेला गुरुवारी नाशिकमधील आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, डॉ. अरूण निगवेकर, डॉ. राम ताकवले या उच्चस्तरीय समित्यांचे अहवाल येऊन एक-दीड वर्ष उलटले तरी…