scorecardresearch

Page 113 of महाराष्ट्र सरकार News

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत ४५ घरे उभारणार

राज्य सरकारच्या विमुक्त भटक्या जमातीतील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत लातूर तालुक्यातील सिकंदरपूर येथे ४५ घरे साकारणार असून, राज्यात…

राम प्रधान समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी सुरू

मुंबईवरील २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यानंतर नेमण्यात आलेल्या राम प्रधान समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात येत असून मुंबईत सीसीटीव्ही बसविण्याचे काम साई…

२० कोटींच्या तांदूळ – गव्हाची ७० कोटींना खरेदी!

शालेय शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, रुग्णालये, समाजकल्याण विभाग एवढेच नव्हे तर तुरुंगांसाठी केंद्राच्या योजनेतून ४१५ रुपये क्विंटल दराने…

कर्करोग संशोधनासाठी प्रोत्साहन देण्यास महाराष्ट्र उत्सुक

बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून कर्करोगाचे प्रमाणही वाढत आहे. कर्करोग आणि प्रामुख्याने चेतासंस्थेच्या कर्करोगावरील (न्यूरो-ऑन्कोलॉजी) उपचारासाठी रुग्णालय, संशोधन…

संपकरी प्राध्यापकांवर कारवाईचा सरकारला अधिकारच नाही

पदवी महाविद्यालयांमधील प्राध्यापकांवर 'अत्यावश्यक सेवा कायदा (एस्मा)' नुसार कारवाई करण्याची तयारी राज्य शासनाने केली असली तरी प्राध्यापक हे शिक्षणसंस्थांचे कर्मचारी…

महिला लोकशाही दिनाच्या पहिल्याच प्रयोगाचे तीन तेरा

महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची तातडीने दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने लोकशाही दिनाच्या धर्तीवर महिला लोकशाही दिन…

सरकारच्या भूमिकेत बदल, तरीही..

‘इंडियाबुल्स’च्या औष्णिक विद्युत प्रकल्पाला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्यावर, राज्यपालांचे निर्देश सरकारवर बंधनकारक असल्याची भूमिका राज्य शासनाच्या वतीने उच्च न्यायालयात…

राज्याच्या शिरावर २.३४ लाख कोटी रुपयांचे कर्ज!

राज्याच्या अपेक्षित महसुलाचा ओघ मंदावला असताना, राज्यावरील कर्जाचा डोंगर मात्र वाढत आहे. वित्त विभागातून मिळालेल्या अधिकृत महितीनुसार, ३१ डिसेंबर २०१२…

गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील

गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळावीत यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून पहिल्या टप्प्यातील ६,९२५ घरांचे वाटप कामगारांना सुरू झाले आहे.…

‘नियोजनबाह्य़ खर्चाची आकडेवारी सादर करावी ’

विदर्भ-मराठवाडय़ासाठी आतापर्यंत केलेला खर्च मांडला तर खरा चेहरा उघडा पडेल, अशी भीती सरकारला वाटत असल्याचा आरोप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी…

कोकणातील आंब्याचे नुकसान टाळण्याची इच्छाशक्तीच नाही

कोकणातील आंब्याचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची सरकारची इच्छाशक्तीच नाही, अशी खरमरीत टीका करीत सत्तारूढ आघाडीच्याच सदस्यांनी करीत सरकारला विधानपरिषदेत घरचा…