Page 84 of महाराष्ट्र सरकार News
घटक पक्षांनीही महत्त्वाच्या समित्यांवर दावे केल्याने पेच अधिकच वाढला आहे.
डोंबिवलीलगत असलेल्या २७ गावांचा कल्याण-डोंबिवली महापालिकेत समावेश केल्यानंतर राज्य सरकारने मुंबई महानगर क्षेत्रात अंबरनाथ आणि पनवेल,

मुंबईतील अंधेरी-दहिसर मार्गावर मेट्रो मार्गासाठी निधी उभारण्यासाठी यापूर्वी आखण्यात आलेल्या काही मार्गाचा पुन्हा अवलंब करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.

विकासकांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी केंद्राने गृहनिर्माण कायदा करण्याचा निर्णय घेतला असला तरी काँग्रेसच्या आक्षेपामुळे हा कायदा अस्तित्वात येण्यास विलंब लागण्याची…

केंद्र सरकारने आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निकष बदलल्याने राज्य सरकारवरही मोठा आर्थिक भार वाढणार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मात्र…

राज्य शासनाने राज्यातील कमी विद्यार्थिसंख्येच्या शाळा बंद करून सुमारे सहा हजार कोटी रुपये वाचवण्याचा घाट घातला आहे. एकशिक्षकी शाळा बंद…

राज्यात आणखी २२ जिल्हे करावेत तसेच नवीन तालुक्यांची निर्मिती करावी, अशी मागणी असली, तरी त्याकरिता लागणाऱ्या निधीचा विचार करता,

राज्यात दुष्काळग्रस्त शेतकऱयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी राज्य सरकाने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱयांनी आपल्या अर्थाजनासाठी मासेविक्रीचा…

युती सरकारमधील काही मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळतानाच महिला व बालविकास, शिक्षण, कृषी, आरोग्य, आदिवासी या विभागांमार्फत गेल्या..
धनगर समाजास आरक्षण देण्याच्या मुद्दय़ावरून स्वपक्षीयांच्या विरोधामुळे कोंडीत सापडलेल्या सरकारने पुन्हा एकदा समित्यांचा पर्याय शोधला आहे.

अनुसू्चित जाती, जमाती, भटके, विमुक्त व इतर मागासवर्गीय समाजातील मुलामुलींना शाळा-महाविद्यालयांमधील प्रवेश व शासकीय सेवेत निवड
राज्यातील बांबू क्षेत्राकरिता आतापर्यंत राज्य सरकारचे धोरण प्रत्यक्षात आले नव्हते. त्यामुळे विदर्भातील बांबू क्षेत्रातील कार्यकर्ते व संस्थांनी एकत्र येऊन या…