Page 88 of महाराष्ट्र सरकार News
शौर्य पदकाचा नेमका अर्थ सांगण्यात अपयशी ठरलेल्या आणि याबाबतच्या अज्ञानामुळे भारत-पाक युद्धातील जवानाला लाभांपासून वंचित ठेवणाऱ्या राज्य सरकारला मुंबई उच्च…

तिजोरीत खडखडाट असताना सरकारी जाहिरातबाजीवर उधळण का, असा सवाल उच्च न्यायालयाने सोमवारी एका जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळेस राज्य सरकारला केला.
गोवंश हत्याबंदीनंतर अन्य प्राण्यांच्या हत्याही बंद करण्याचा विचार केला जाईल, या अॅडव्होकेट जनरल सुनील मनोहर यांनी उच्च न्यायालयात केलेल्या निवेदनावरुन…

सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, उलट त्या वाढत आहेत.
राज्यात अनेक भागांत बेकायदा वाळू उत्खनन आणि वाहतूक होत असून वाळू माफियांवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला अपयश आल्याची स्पष्ट कबुली महसूलमंत्री…

पंढरपूरला चंद्रभागा नदीचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी वाळवंटाचा कोणत्याही कारणांसाठी वापर करण्यास उच्च न्यायालयाने केलेल्या मनाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी राज्य…
राज्य सरकारच्या खर्चात मोठय़ा प्रमाणावर वाढ होत असताना विक्रीकर, मुद्रांक किंवा उत्पादन शुल्क या तीन मुख्य उत्पन्न मिळवून देणाऱ्या विभागांच्या…

मनोधैर्य योजने’अंतर्गत नुकसानभरपाई आणि उपचाराचा खर्च नाकारलेल्या अॅसिड हल्ल्यातील तरुणीला मदतीचा हात पुढे करत उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला तडाखा…

वादळी पाऊस, गारपीट थांबतच नसून, निसर्गाचे सारे ऋतुचक्र बदलले आहे. शेतकऱ्यांना मदत करायची आहे, पण अवकाळी पाऊस थांबत नसल्याने पंचनामे…
शासकीय परवानाधारक सावकारांनी एप्रिल २०१४ ते नोव्हेंबर २०१४ या आठ महिन्यात जिल्ह्य़ातील ५६ हजार ३५२ कर्जदारांना ७७ कोटी ७७ लाख…
राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून घोळ सुरु असलेला स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याची राज्य सरकारने तयारी केली आहे.

पिळवणूक करणाऱ्या टोल संस्कृतीने हैराण झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी लवकरच नवीन टोलधोरण तयार करा,