Page 91 of महाराष्ट्र सरकार News

दुष्काळी संकट आणि तिजोरीत खडखडाट अशा दुहेरी संकटात सापडलेल्या सरकारला एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत:च्या आचरणातून काटकसरीचे धडे देत
‘टोलमुक्ती की टोलपूर्ती’ हा अग्रलेख (७ जाने.) वाचला आणि पटला. टोल आकारणी करण्याआधी विचारात घ्यावे लागणारे या अग्रलेखात उपस्थित केलेले…

दुष्काळाबरोबरच गारपीट आणि अवकाळी पावसानेही हजारो गावांना झोडपल्याने राज्य सरकार केंद्राकडे मदतीसाठी फेरप्रस्ताव पाठविणार असून आता सहा हजार कोटी रुपयांची…
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय कसा योग्य आहे हे मांडणारे आणखी ठोस पुरावे सादर करायचे असल्याचा दावा राज्य सरकारतर्फे…

ज्या महापालिका किंवा नगरपालिकेमध्ये वृक्ष प्राधिकरणाची स्थापना झालेली नाही, तेथे प्राधिकरणाची काय्रे व कर्तव्ये पार पाडण्याचे अधिकार संबंधित

राज्याच्यावरील एकूण कर्जाचा बोजा हा रिझव्र्ह बँकेने घालून दिलेल्या कमाल मर्यादेबाहेर नाही हे खरे असले, तरी या कर्जावरील व्याज वाढत…

खरेदी करारात दाखविलेल्या क्षेत्रफळापेक्षा कमी क्षेत्रफळांच्या सदनिका विकून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांवर वैधमापन विभागाने कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे.

राज्य शासनाने सचिव व अन्य अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर कडक र्निबध घातले आहेत. राज्य शासनाच्या सेवेतील अधिकाऱ्यांप्रमाणेच मंडळे,

राज्य सरकार मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात दुजाभाव करत असल्याची टीका असदुद्दीन ओवेसी यांनी केली.
सततच्या दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची अडत्यांच्या जोखडातून सुटका करण्यासाठीच अडत बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडत्यांना मिळणाऱ्या कमिशनचा भार व्यापाऱ्यांनी उचलावा, या पणन संचालकाच्या आदेशाला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे.

विदर्भासाठी विशेष पॅकेज, दुष्काळग्रस्तांसाठी पॅकेज यासह अनेक घोषणांचा पाऊस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाडल्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती नाजूक होणार असून…