Page 346 of महाराष्ट्र पॉलिटिक्स News
काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबईत स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी एकटं लढू देण्याची…
शिवसेनेच्या ५५व्या वर्धापन दिनानिमित्ताने खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देखील त्यांनी भूमिका मांडली आहे.
नंदीग्राममध्ये झालेला पराभव ममता बॅनर्जी यांना अमान्य असून तिथे पुनर्मोजणी करण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या आधीच मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद दिसू लागला आहे. हेे प्रकरण थेट पक्षाध्यक्षा सोनिया गांधींपर्यंत गेलं आहे!
शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यावर खासदार संजय राऊत यांनी टीकाकारांवर तोंडसुख घेतलं आहे. यावेळी त्यांनी विरोधकांनाही सुनावलं आहे.
शिवसेना भवनाच्या बाहेर झालेल्या राड्यानंतर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधींनी एकीकडे केंद्र सरकारवर आणि भाजपावर सातत्याने टीका सुरू ठेेवली असताना आता यशोमती ठाकूर यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे.
शिवसेना भवनासमोर भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर आता त्यावरून मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाजपावर टीका केली आहे.
मुंबईत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाणी साचल्यानंतर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेना आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
भाजपा खासदार नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सेनेसोबतच्या आघाडीबाबतच्या विधानावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला आणि संजय राऊत यांनी खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे.
जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी चक्क राहुल गांधींनाच भाजपामध्ये प्रवेशाचा सल्ला दिला आहे.