Page 347 of महाराष्ट्र पॉलिटिक्स News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या लॉकडाऊनच्या इशाऱ्यावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी टीका केली आहे.

राज्यातील महाविकासआघाडी सरकार आदर्श असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

सचिन वाझे प्रकरणावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले…

रश्मी शुक्ला प्रकरणावर अजित पवारांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.

रश्मी शुक्ला यांच्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत.

संजय राऊतांनी शरद पवारांबाबत केलेल्या विधानावरून काँग्रेसने ती शब्दांत टीका केली आहे.

केंद्रातील प्रमुख विरोधक म्हणून युपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडली आहे.

सचिन वाझे प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका मांडली आहे.


सत्तांतराचे वर्ष म्हणून केंद्राप्रमाणे राज्यातही २०१४ लक्षणीय ठरले, परंतु जे स्थित्यंतर घडवण्यासाठी लोकांनी भाजपवर आणि त्या पक्षाने तरुण नेतृत्वावर विश्वास…

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक सुभेदार आहेत. आपापल्या भागांत सत्ता, आर्थिक ताकद, दहशत आणि मनगटशाहीच्या जोरावर त्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. लयाला…

डॉ. पद्मसिंह पाटलांची प्रतिमाच मुळी ‘पहेलवान पद्मसिंह’ अशी. जाणीवपूर्वक घडवलेली. कित्येक वर्षे त्यांची उस्मानाबाद मतदारसंघावर अविचल सत्ता होती. नुकत्याच झालेल्या…