Page 354 of महाराष्ट्र पॉलिटिक्स News
निवडणुकीच्या काळात आपल्याला टीव्हीवरून दिसणाऱ्या राजकीय पक्षांच्या जाहिरातींच्या मागेही किती नाटय़ रंगलेलं असतं याचा लेखकाचा प्रत्यक्षानुभव-

युती आणि आघाडीचे तीन दशकांचे राजकारण संपल्याने राजकारणात नवी संस्कृती उदयाला येत आहे. कोणत्याही परिस्थितीशी झपाटय़ाने जुळवून घेण्याचे कसब राजकारणाकडेच…
सगळ्यांनी जोर लावला. पण होडी काय तसूभर हलेना. तसं माणकोजींच्या लक्षात काहीतरी आलं. ते म्हणाले, ‘ओ नारायनदादूस, होरी इकरं कुटं…

विधानसभा निवडणूक वादळी ठरणार, याची खूणगाठ सर्वच पक्षांनी बांधली आहे; पण या वादळाचा जोर आणि दिशा यांचा अंदाज मात्र अद्याप…
गोपीनाथ मुंडे यांनी काढलेल्या संघर्षयात्रेने पूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता.. मुंबईमध्ये उसळलेली ९२-९३ची जातीय दंगल, त्यानंतरची बॉम्बस्फोट मालिका या पाश्र्वभूमीवर…

सत्य हे नेहमीच कटू असते आणि सत्य पचविणे हे कर्मकठीण असते, असे म्हटले जाते. सत्य आपल्याविरोधात असते तेव्हा तर ते…

मागच्या लोकसभा निवडणुकीत लक्षणीय यश मिळवून सगळ्यांना आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला लावणाऱ्या मनसेला या निवडणुकीत एकही जागा मिळवता आली नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणात रिपब्लिकन पक्ष किंवा त्याचे विविध गट या वेळी पाहिल्यांदाच बेदखल ठरावेत इतकी लोकसभा निवडणुकीत रया घालवणारी कामगिरी ठरली…

या निवडणुकीचे एक वैशिष्टय़ म्हणजे आयाराम-गयारामांची अपूर्व संख्या. पक्ष फुटीची ही लागण यानंतरही सुरूच राहण्याची शक्यता अधिक आहे.

येत्या १६ तारखेला १६ मे आहे, हे काय आम्हास माहीत नाही? तरीही राहून राहून मनात असा गब्बरसिंगी सवाल येतोच, की-…

महाराष्ट्राचे राजकारण घडवणाऱ्या नेत्यांच्या जिल्ह्य़ांतील १९ मतदारसंघांत आज मतदान होत असताना राज्यातील आजच्या नेतृत्वाचा चेहरा पुढल्या पिढीचा दिसतो खरा; पण…

आगामी लोकसभा निवडणुकीत बहुतेक सर्वच राज्यांमध्ये राजकीय नेत्यांनी आपली मुले वा नातेवाइकांना उमेदवारी मिळवून दिली आहे.