Page 10 of महाराष्ट्रातील पावसाळा News

यामुळे राज्यात महिनाअखेरीस चांगल्या पावसाची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून घाटमाथ्यावर आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक पाऊस पडेल.

उरण तालुक्यातील ग्रामीण विभागात रासायनिक तसेच मिश्रण खतांचा तुटवडा निर्माण झाला असून शेतकरी वर्गाला खतांसाठी धावाधाव करावी लागत आहे.

पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांना आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट देखील जारी केला आहे.

सांगली जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर ओसरला असून गेल्या २४ तासांत सरासरी ४.१ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला.

साताऱ्यातील संततधार पावसाने धोम, बलकवडी व कण्हेर, उरमोडी धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

पश्चिम घाटक्षेत्रासह कोयना पाणलोटातील पावसाची मुसळधार ओसरली असली तरी रात्रीत जोरदार तर, दिवसा दमदार पाऊस कोसळत आहे.

नीरा खोरे आणि भीमा खोऱ्यामध्ये पाऊस सुरू असल्याने उजनी धरण आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणत पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

पाटण तालुक्यातील दरड व भूस्खलनग्रस्त ४७४ कुटुंबांची १५१ तात्पुरत्या निवारा शेडमध्ये सोय करून देण्यात आली आहे.

रात्रीच्या वेळी परतत असतांना समुद्राला आलेली भरती आणि वादळी वाऱ्याने ही सहा ते सात जणांना घेऊन किनाऱ्यावर येणारी बोट उलटली.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पालघरमध्ये अतिवृष्टीचा तर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राजधानी मुंबईसह चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा येथे पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Heavy rain in Mumbai: मुंबई शहर आणि उपनगरांत पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. शुक्रवारी पहाटेपासून अनेक भागात संततधार पाऊस…