Page 2 of महाराष्ट्रातील पावसाळा News

महामुंबईतील मुख्य नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक वस्त्या पाण्याखाली गेल्या होत्या. परिणामी जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले.

जिल्ह्यात सर्वत्र पाणी-पाणीच झाले. हवेतही विलक्षण गारठा निर्माण झाला आहे. काही तालुक्यात रविवारी सकाळपर्यंत पाऊस कोसळतच होता.

Nanded Rain : आजवर १३९ टक्के पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत १२५ टक्के पाऊस झाला आहे.

Jalna Rain : पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन जालना शहरातील सव्वादोनशे नागरिकांना महानगरपालिकेने सुरक्षितस्थळी हलविले.

Sunday Mumbai Maharashtra Heavy Rain Alert: बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये उद्या शुक्रवारपासून रविवारपर्यंत…

पूरस्थितीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यातील प्राथमिक शिक्षक आणि सहाय्यक कृषी अधिकारी सरसावले असून, त्यांनी एका दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधी…

राज्यात यंदा खरीप हंगमात १४६ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, यापैकी अतिवृष्टी, महापुरामुळे आजअखेर ६८.७२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले…

Maharashtra Education Department : शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्यमंत्री, प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त,शिक्षक संघटना, शिक्षक यांच्या या निर्णयाचे स्वागत…

Heavy Rainfall in Maharashtra : आता पुन्हा पुढील चार ते पाच दिवस पाऊस सक्रिय राहणार असल्याने हवामान विभागाकडून सतर्क राहण्याचे…

उद्धव ठाकरे यांच्या मागण्यांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, उध्दव ठाकरे यांनी मागण्या माध्यमांमार्फत न करता लेखी स्वरूपात आमच्याकडे केल्यास विचार…

अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करा, असे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत अतिवृष्टीने ७२१ गावे बाधित झाली. तर एकूण २ लाख ३ हजार १०६ हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांचे…