Page 2 of महाराष्ट्रातील पावसाळा News

अतिवृष्टी झालेल्या ३५ मंडलांमध्ये जालना, परभणी व बीडमधील प्रत्येकी ११, लातूर व हिंगोलीतील प्रत्येकी एका मंडलाचा समावेश आहे.

या भुयारी मार्गामुळे एकाचा बळी गेल्याने त्याला जबाबदार कोण? हा भुयारी मार्ग की तलाव? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.

या महामार्गाचे काम करतांना पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था का केली गेले नाही असा प्रश्न या निमित्ताने वाहन चालकांकडून उपस्थित केले…

कोयना धरणातून मंगळवारपासून विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांशी सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असून सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे.

चार दिवसांत पाऊस न झाल्यास खरिपाची केलेली पेरणी वाया जाते की काय ? आणि दुबार पेरणीचे संकट ओढवते की काय,…

धरणाच्या सहा वक्री दरवाजातून कोयना नदीपात्रात करावयाचा जलविसर्ग तूर्तास तरी करण्यात येणार नसल्याचे पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना…

अतिवृष्टीमुळे शेतजमिनी खरडवून गेल्या आहेत, अनेक ठिकाणी पिके सतत पाण्याखाली राहिल्यामुळे कुजून गेली आहेत.

राज्यात बहुतांश भागात ७ ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहण्याची आणि राज्यात सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरातून निर्माण होणारे चक्रवाती वातावरण झारखंड छत्तीसगड मार्गे महाराष्ट्रात पोहोचत असून, त्यामुळे आज, शनिवारी, देशभरातच मुसळधार पावसाची शक्यता हवामान…

जायकवाडीची पाणी साठवण क्षमता १०२.६५ टीएमसी असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा ७६.६५ टीएमसी आहे.

काँग्रेस नेते म्हणाले, “गेल्या वर्षी घडलेल्या परिस्थितीचा विचार करता, अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून सरकारने अनेक कामे मंजूर केली,…