Page 2 of महाराष्ट्रातील पावसाळा News
   परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि वस्त्यांमध्ये शिरलेले पाणी बाहेर काढून देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
   अतिवृष्टीचा फटका बसून शेतातील पिके आडवी झाली आहेत. पुरामुळे आणि गाळ साचल्यामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन नापेर झाली आहे. याचा परिणाम…
   Chief Minister Relief Fund : आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाच्या मदतीसाठी १० कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे.
   राज्य सरकारने एक रुपयातील पीकविमा योजना बंद केली, त्यानंतर यंदा शेतकऱ्यांनी पिकविम्याकडे पाठ फिरवल्याने आता सरकारी मदतीवरच शेतकऱ्यांची मदार राहणार…
   जिह्यातील तेरा मंडलात सर्वाधिक नुकसान झाले आहे. ज्यांचे तीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, अशांना मदत दिली जाणार असल्याची माहिती…
   गर्दीत रविवारी सायंकाळी गाडगे महाराज पुलावरून गोदेला आलेल्या पुराची पाहणी करण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागले.
   प्रशासक संतोष बिडवई यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा महाकवी कालिदास कला मंदिरात गोंधळात पार पडली.
   ‘राज्यातील सर्व भागात गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे पालेभाज्यांसह फळभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे.
   अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात व जायकवाडी धरण क्षेत्रात शनिवारी रात्रभर पाऊस झाल्याने मराठवाड्यातील अनेक गावांना पुराचा धोका वाढला आहे.
   महामुंबईतील मुख्य नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक वस्त्या पाण्याखाली गेल्या होत्या. परिणामी जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले.
   जिल्ह्यात सर्वत्र पाणी-पाणीच झाले. हवेतही विलक्षण गारठा निर्माण झाला आहे. काही तालुक्यात रविवारी सकाळपर्यंत पाऊस कोसळतच होता.
   Nanded Rain : आजवर १३९ टक्के पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत १२५ टक्के पाऊस झाला आहे.