Page 3 of महाराष्ट्रातील पावसाळा News

पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीला पंढरीचा विठ्ठल धावला आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना अन्न, पाणी लाडूचे पाकिटे देण्यात आली आहेत.

पुढील १० दिवसांत सर्व पंचनामे पूर्ण करून दिवाळीपूर्वी मदतनिधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे…

राज्य शासन संकटकाळात पूरग्रस्तांच्या पूर्णपणे पाठीशी असून, दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दरम्यान ठिकठिकाणच्या नद्या, ओढे-नाल्यांना पूर आले आहेत. काही ठिकाणी पूल वाहून गेले व तलाव फुटले आहेत.

कर्जबाजारी आणि नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी, अशी आग्रही आणि एकमुखी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली…

जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर तालुक्यातील काही भागांमध्ये सोमवारच्या मध्यरात्री ते मंगळवारी पहाटेच्या सुमारास झालेली अतिवृष्टी मोठ्या नुकसानीची ठरली.

जिल्ह्यात यावर्षीच्या पावसाळ्यात आतापर्यन्त सरासरी ७६० मि.मी. पाऊस झाला.

अतिवृष्टी, पूरस्थिती यामुळे जवळपास ६०० घरांची पडझड झाली असल्याची माहिती आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

मराठवाड्यातील सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा तब्बल १ लाख ८०१ किलोमीटरचा प्रवास रद्द करावा लागला.

रात्री पाण्यात उतरुन एका झाडात ओंडका अडकवून पोहता येणाऱ्या सहा- सात जणांबरोबर बोटीची दोरी ओढून छातीभर उंच पाण्यातून सर्वांना बाहेर…

नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून गोदाकाठच्या काही गावांमध्ये पाणी शिरले आहे. श्री. क्षैञ गुंज ( ता.पाथरी ) या…

शिरूरमधील काही गावांमधील शेतकऱ्यांचे पशुधनही वाहून गेले, तर अनेकांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याचे पाणी शिरल्याने नुकसान झाले.