Page 6 of महाराष्ट्रातील पावसाळा News

ऐन पावसाळ्यात नांदगावच्या जनतेला कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

आता पावसाचा जोर कमी झाल्याने हतनूर धरणाचे बहुतेक दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

विभागनिहाय विचार करता, कोकणात सरसरीपेक्षा दहा टक्के, मध्य महाराष्ट्रात आठ टक्के, मराठवाड्यात एक टक्के आणि विदर्भात पाच टक्के जास्त पाऊस…

नाशिकमधून तब्बल ४८ हजार ७५० दशलक्ष घनफूट म्हणजे सुमारे ४९ टीएमसी पूरपाणी जायकवाडीकडे प्रवाहीत झाले आहे.

उरणच्या मोरा ते मुंबई, करंजा ते रेवस (अलिबाग), घारापुरी व जेएनपीए दरम्यानच्या दोन्ही जलसेवा तात्पुरत्या स्वरूपासाठी बंद करण्यात आली होती.

मागील ३५ वर्षाच्या कालावधीत मुसळधार पाऊस पडूनही खडी, डांबरीचा रस्ता असताना कधीही कल्याण शिळफाटा रस्ता जलमय झाला नाही.

पण आता साऱ्या संसाराचा चिखल झाला असल्याची प्रतिक्रिया हसनाळवाडीच्या विमलबाई दिगंबर इब्बिनवार यांनी व्यक्त केली.

नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.

संततधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीने पहाटे ३९ फूट ही इशारा पातळी बुधवारी दुपारी ओलांडली.

नुकसानग्रस्तांना आवश्यक मदत मिळवून दिली जाईल, अशी माहिती कृषिमंत्री तथा वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, त्याचा एकत्रित मुकाबला करू, असा मजकूर या संदेशात होता.

या दुर्घटनेत नौका मालक किसन कुलाबकर यांचे सुमारे दहा लाखांचे नुकसान होऊन त्यांचे उपजीविकेचे साधन उद्ध्वस्त झाले आहे.